संमिश्र
Kolkata Doctor Rape-Murder case : नवा ट्विस्ट… तपास अधिकारी काय म्हणाले ?
कोलकता : कोलकाताच्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात ...
Vanraj Aandekar Murder : घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर, पूर्वनियोजित हल्ला
पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवार, १ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हत्या झाली. तीन-चार दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज ...
व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला; पहा किती रुपयांनी वाढ झाली?
नवी दिल्ली । दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल होत असतात. त्यानुसार आज एलपीजी गॅस सिलींडर दरात मोठा बदल करण्यात आला आहे. ...
Accident News : पिसाळलेल्या कुत्र्याचा जळगावमध्ये धुमाकूळ; सात जणांना घेतला चावा
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी सात जणांवर हल्ला करून चावा घेत त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
पदवीधरांना युनियन बँकेत सुवर्णसंधी! तब्बल 500 जागांसाठी भरती सुरु
सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया ...
जिल्हा न्यायपालिका न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक, ७३ हजारांहून अधिक… : सरन्यायाधीश डॉ. डी वाय चंद्रचूड
नवी दिल्ली : जिल्हा न्यायपालिका हा कायद्याचा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी वाय चंद्रचूड यांनी केले आहे. तसेच, जिल्हा न्यायपालिका ...
पाकिस्तानसोबत अखंड चर्चेचे युग संपले, शेजारी देशाविषयी भारताची भूमिका स्पष्ट : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
पाकिस्तानसोबत चर्चा करू, द्विपक्षीय चर्चा होईल, वगैरे शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. पाकिस्तानसोबत चर्चेचे युग आता संपले आहे; कारण या देशात भारतविरोधी धोरण म्हणून दहशतवादाचाच ...
संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक सरसंघचालकांच्या उपस्थितीत पडणार पार, अनेक महतवाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
केरळच्या पलक्कड येथे शनिवार, दि. ३१ ऑगस्ट पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय (३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) अखिल भारतीय समन्वय बैठक आयोजित केली ...
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र पुढची ५० वर्षे पहिल्या क्रमांकावर, १ लाख रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालघर : वाढवण बंदरामुळे पुढची ५० वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र ...