संमिश्र
कॅबमध्ये विसरले सोन्याने भरलेली बॅग, एका कॉलने शोधून काढला चालकाचा पत्ता
मुंबई : येथील जोगेश्वरीमध्ये एक कुटुंब एका कॅबमध्ये २५ लाख रुपये किमतीचं सोनं असलेली बॅग विसरले होते. मुंबईत पोलिसांनी ६ दिवसात त्यांना त्यांची ही ...
रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्णांना मोठी संधी; तब्बल 4096 पदांसाठी भरती, विनापरीक्षा होईल निवड
रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रिजन (RRC) ने तब्बल 4096 पदांवर भरती जाहीर केली आहे. दहावीसह आयटीआय ...
महाराष्ट्रात का जाहीर झाल्या नाहीत निवडणुका ? सीईसी यांनी सांगितलं कारण
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. ...
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, 4 ऑक्टोबरला निकाल
निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणामध्येही ...
‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राष्ट्रीय पुरस्कारावर कोरले नाव
७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ‘वाळवी’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ...
मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हालचाल, ठाकरेंनी दिली शरद पवारांना ‘ऑफर’
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ? महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा लवकरात लवकर जाहीर करा, असे उद्धव ...
महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार ; आज निवडणूक आयोग करणार घोषणा
नवी दिल्ली । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील महाराष्ट्रासह काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे ...
जळगावमध्ये बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; बाजारपेठा बंद
जळगाव : बांगलादेशातील हिंदू समुदायावर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी जळगाव शहरात बाजार ...
बांगलादेशातील घटना स्वातंत्र्याच्या मूल्याची आठवण करून देतात : मुख्य न्यायाधीश चंद्रचूड
नवी दिल्ली :: स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या महत्त्वावर जोर देऊन, मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी सांगितले की, शेजारच्या बांगलादेशातील अलीकडील घटना या अधिकारांच्या मूल्याची ...