संमिश्र

खान्देशातील ‘या’ मराठी शाळेत बालकांचे मनोरंजनातून मंत्रिमंडळ स्थापन

नवापूर : येथील सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. कार्यक्रमाची कल्पना मुख्याध्यापक महेश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्व सहकारी शिक्षकांनी ...

आशियाई क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल… जय शाहची जागा घेणार ‘हा’ पाकिस्तानी !

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह हे 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.  मात्र आता त्यांचा कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपणार ...

Vikas Divyakirti : दिल्ली कोचिंग दुर्घटनेवर विकास दिव्यकीर्ती यांचे पहिले विधान, म्हणाले…

दिल्लीतील राजेंद्रनगरमध्ये राव स्टडी सर्कल बिल्डिंगच्या तळघरातील लायब्रेरीमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची झळ दृष्टी आयएएसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांना ...

Manu Baker : मनू भाकरला कांस्यपदक जिंकताना पाहू शकले नाही आई-वडिल, काय आहे कारण ?

Manu Baker : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनु भाकरला पदार्पणात पदक जिंकता आले नव्हते… त्या अपयशाने ती खचली होती, परंतु प्रशिक्षक जस्पाल ...

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

By team

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन कायम ठेवला आहे. तसेच उच्च ...

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला, केली तोडफोड; प्रचंड गोंधळ

Amol Mitkari car attack : राष्ट्रवादी काँग्रेस ‘अजित पवार गटा’चे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा ...

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आमदार किशोर पाटलांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पाचोरा : येथील मुख्याधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी मंगेश देवरे सह विविध शाखेत कार्यरत अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार ...

Sarabjot Singh : कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग ?

पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा नेमबाजांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. भारताला दुसरं पदकं 10 मीटर ...

इमर्जन्सी ब्रेक-प्लास्टिक कव्हर की लोको पायलटची चूक, का घडला रेल्वे अपघात ?

झारखंड : हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस (ट्रेन नंबर १२८१०) मुंबईकडे जात असतांना टाटानगरच्या जवळ असलेल्या सरायखेलामध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रेनचे पाच डबे ...

एसटीची चाके पुन्हा थांबणार! कर्मचाऱ्यांची संपाची हाक

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. ...