संमिश्र
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा ‘हा’ घरघुती उपाय
उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन थांबून आपली रोगप्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, लिंबू हा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे, ते आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी ...
WhatsApp मध्ये यूजर्सला मिळणार सुपर पॉवर, एका मिनिटात बदलेल तुमच्या चॅटचे स्वरूप
Whatsapp New Features : व्हॉट्सॲप हे सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्ता हे ॲप वापरतो. त्याच्या सुलभ इंटरफेसमुळे आणि मजबूत ...
एक लाखाची लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात, जळगाव जिल्ह्यात खळबळ
जळगाव : वर्कऑर्डर काढण्यासाठी एक लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पडकले. सुनील अमृत पाटील (५८) ...
जळगावमध्ये 9 हजाराहून अधिक वराहांचे लसीकरण पूर्ण; आफ्रिकन स्वाइन फिवरच्या पार्श्वभूमीवर दक्षता
जळगाव : उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यापासून अवघ्या 90 ते 120 कि.मी अंतरावर असलेल्या नंदुरबारमध्ये वराह (डुकर) आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण मोठ्या प्रमाणात ...
Sharad Pawar : जळगावात येणार शरद पवार; दोन दिवस सभांचा धडका !
जळगाव : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. ...
आदिवासी कोळी समाजाचा रेल रोको आंदोलनाचा इशारा, काय आहेत मागण्या ?
चोपडा : आदिवासी कोळी जमातीबाबत शासन, प्रशासन संवेदनशील नसल्याचा आरोप करत लवकरच रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा आदिवासी कोळी जमात मंडळाचे ...
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मोठी संधी! कॅनरा बँकेत तब्बल 3000 जागांवर भरती
बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठी संधी चालून आलीय. कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा ...
जळगावात २० महिन्यांत २ हजार ८२९ मुली व महिला बेपत्ता, ‘इतक्या’ महिलांचा अद्यापही लागला नाही शोध
जळगाव : जिल्ह्यात महिला व मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढताना दिसत आहेत. गेल्या २० महिन्यांत जळगाव जिल्ह्यातून २ हजार ८२९ मूली व महिला बेपत्ता ...
‘वेद’ म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना : डॉ. मोहनजी भागवत
मुंबई : “वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना असून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आहे. ते संपूर्ण जगाला जोडण्याचे काम करतात. ते सनातन धर्माचे आधारस्तंभ ...