संमिश्र

“PresVu” या आय ड्रॉप कंपनीवर “DCGI” ची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण ?

By team

काही दिवसांपूर्वी एका आय ड्रॉप कंपनीने म्हटले होते की त्यांच्या आय ड्रॉप्समुळे लोकांच्या डोळ्यातील चष्मा 15 मिनिटांत निघून जाईल. हा दावा मुंबईतील एका औषध ...

जास्त ज्ञान देऊ नका… उर्फीच्या ‘या’ सवयी तिच्या घरच्यांना आवडत नाहीत !

उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या उर्फी जावेद ‘फॉलो कर लो यार’ या मालिकेचे प्रमोशन करत आहे, ते ...

पदवीधरांसाठी सुवर्ण संधी ! रेल्वेमधील 8 हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

By team

RRB NTPC भर्ती 2024 नोंदणी सुरू: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी ( RRB NTPC ) ...

Jalgaon Leopard Attack : मित्रांसोबत खेळत होता बालक, अचानक बिबट्याचा हल्ला

जळगाव : रनिंग करत खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चाळीसगावच्या गणेशपूर पाटणा रस्त्यावर शनिवार, १४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या ...

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘या’ डाळी आहेत फायदेशीर; तुमच्याही आहारात आहे का समावेश ?

By team

आपल्या रोजच्या आहारात पोळी, भाजीचा समावेश तर असतोच पण त्यासोबत आपल्या आहारात डाळींचा समावेश असणंही खूप महत्वाचं आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते शरीराला जीवनसत्त्वे, फायबर, कर्बोदकांमधे ...

दुर्दैवी ! गणेश विसर्जनासाठी गेला अन् पाण्यात बुडाला तरुण, घटनेनं हळहळ

नंदुरबार : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बँक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नागसर (ता. नंदुरबार) येथे घडली. राजू हिरालाल पवार (४२) असे मयत तरुणाचे ...

सर्वसामान्यांना झटका! सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागले..

By team

जळगाव । देशात तेलबियांच्या घसरत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० ...

दुर्दैवी ! पतीला रुग्णालयात नेलं अन् पत्नीचाच हृदयविकाराने मृत्यू, पतीचाही जीवन संपविण्याचा प्रयत्न

जळगाव : जिल्हा परिषदेच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागातील महिला अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत करपे ( ३२,रा. दादावाडी परिसर, श्रीरामनगर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या ...

हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही कोणत्या लोकांचा मृत्यू होत नाही; याची माहिती तुम्हाला असायलाच हवी

By team

बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि नियमित व्यायाम नसणे यामुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. त्यामुळे अनेकांचा जीवही जातो. अत्यंत धडधाकट माणसंही चालताबोलता जातात. त्यामुळे अनेकांना धक्का ...

Vaishali Suryavanshi : ग्रीन कॉरिडोर उभारून पाचोरा-भडगांव तालुका समृद्ध करणार !

पाचोरा : गिरणा नदीवर पांढरद, भडगाव, परधाडे, कुरंगी येथे बंधारे बांधून पाणी अडवले गेल्यास भडगाव आणि पाचोरा तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा ...