संमिश्र

टीओडी वीज मीटरमध्ये फेरफार; दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल

धुळे : महावितरणाच्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी धुळे शहरतील दोन व्यक्तींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणाकडून वीज ...

वकिलांसाठी संरक्षण कायदा, कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा : अॅड. अमोल सावंत

जळगाव : जळगाव- वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनां साठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अमोल सावंत यांनी ...

दोन वर्षात रखडलेली कामे अवघ्या चार महिन्यात पूर्ण : विनय गोसावी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री घरकूल योजना महिला सक्षमीकरणांतर्गत बचत गट योजनांना अर्थसहाय्य, सातबारा फेरफार नोंदी, शेतशिवार वा पाणंद रस्ते ...

तळोदा परिसरात बिबट्याची दहशत कायम , आठ दिवसात पुन्हा दुसरा हल्ला

तळोदा : शहरलगत आठ दिवसात बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला चढविला आहे. पाडवी गल्ली जवळील परिसरात बिबट्याने शनिवारी ( ३० ऑगस्ट) १ ते 2 वाजे दरम्यान ...

वकिलांसाठी संरक्षण कायदा, कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा – ॲड. अशोक सावंत

जळगाव : वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अशोक सावंत यांनी प्रतिपादन केले. जिल्हा ...

जळगावात मोफत आरोग्य शिबिर उत्सहात

जळगाव : शहरात तुकाराम वाडी येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच मजदूर अनमोल मित्र मंडळ ...

Jalgaon Crime : इंडिकामधून आलेल्या भामट्यांनी हातसफाई करत मुद्देमाल लुटला

Jalgaon Crime : बाहेर गावी जाण्यासाठी वाहनाची प्रतिक्षेत प्रवासी उभा होता. चालक त्याचे साथीदार इंडिका घेऊन त्यांच्याजवळ वाहन थांबविण्याचा बहाणा केला. त्यानंतर प्रवाश्याच्या खिशातून ...

जळगावात मोफत आरोग्य शिबिर ; 300 गरजूंनी घेतला लाभ

जळगाव : शहरात हरी विठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व विश्व हिंदू परिषद जळगाव सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच गणपती निमित्ताने मोफत ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : गायीच्या दूध खरेदी दरात वाढ

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने २७तारखेपासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील पशूपालक ...

भारत हे हिंदू राष्ट्रच; घोषणेची गरज नाही, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

व्यक्तीनिर्माण आणि चारित्र्यनिर्माण, समाजसंघटित झाला तर परिवर्तन आपोआप येईल आणि हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, या तीन अढळ सिद्धांतावर संघाचे काम सुरू असून अन्य, ...