संमिश्र
दिल्ली लोकसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकल्याने काँग्रेसने धरले ‘आप’ला जबाबदार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकही जागा न जिंकण्यासाठी काँग्रेसने आम आदमी पार्टीला जबाबदार धरले आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. ...
Bihar Election : कमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हाती
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या चांगल्या कामगिरीनंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) आता सावध झाला आहे. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सार्वत्रिक निवडणुकीत कामगिरी खराब होती, तेथे ...
Jharkhand Floor Test: हेमंत सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
Jharkhand Floor Test: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ज्यांनी 4 जुलै रोजी तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतली, त्यांनी सोमवारी 81 सदस्यांच्या झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ...
आता भाविकांना पंढरपूरातील विठुरायाचे २४ तास दर्शन
पंढरपूर : “आषाढी यात्रेसाठी येणार्या भाविकांना २४ तास दर्शन घेता येणार आहे. दि. ७ जुलै ते दि. २६ जुलैपर्यंत या कालावधीत देवाचे दर्शन २४ ...
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी भोले बाबांच्या वकिलाचा धक्कादायक दावा
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. ...
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; आमदारांनाही फटका
मुंबई : मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. ...
राज्यात जोरदार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार
मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. अनेक सखल ...
‘तुम्ही जे काही आहात, तिथेच राहा…’, चारधाम यात्रा थांबली
डेहराडून : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे प्रशासनाने रविवारी चारधाम यात्रा 2 दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. खराब हवामानाचा परिणाम लक्षात घेता चार धाम यात्रेवर बंदी घालण्यात ...