संमिश्र

अरमान मलिक बिग बॉस ओटीटी 3 मध्ये दोन्ही पत्नींसोबत, ‘हे’ काय बोलून गेली उर्फी जावेद ?

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन खूप चर्चेत आहे. सुरुवातीला शोचा होस्ट बदलल्याने चाहत्यांना धक्काच बसला. यावेळी सलमान खानऐवजी अनिल कपूरकडे शॉची धुरा सोपवण्यात आली. ...

ड्रग्जचे धागेदोरे शोधण्यासाठी मातोश्रीवर टाका पहिलं पाऊल ! कुंपणच खातंय शेत हे कळेल

By team

मुंबई : ड्रग्ज आणि अमली पदार्थांचे धागेदोरे शोधण्यासाठी पहिलं पाऊल मातोश्रीवर टाका, असा सल्ला भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला आहे. पुण्यातील ड्रग्ज ...

Kejriwal : केजरीवाल राहणार तुरुंगात, जाणून घ्या उच्च न्यायालयाने जामीन का नाकारला ?

By team

अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहेत. ट्रायल कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील अशी अपेक्षा होती पण ईडीने तत्काळ दिल्ली उच्च न्यायालयात धाव ...

Lok Sabha : लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या होणार निवडणूक

By team

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदावर एकमत होऊ न शकल्यानंतर विरोधकांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. के सुरेश हे विरोधी पक्षाचे सभापतीपदाचे उमेदवार असतील. दुसरीकडे, ...

अमृतपाल सिंग तुरुंगात, मग प्रोटेम स्पीकरने त्यांचे नाव का पुकारले? जाणून घ्या काय आहे नियम

By team

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये विजयी झालेले खासदार लोकशाहीच्या मंदिरात पोहोचले आहेत. आता देशाच्या कामकाजाबाबत संसदेचे कामकाज सुरू झाले आहे. कामकाजापूर्वी खासदार ...

Dr. Supriya Gavit : तपास अधीन प्रकरणांच्या चौकशीची मागणी म्हणजे विरोधकांच्या नैराशाचा कळसच !

नंदुरबार : स्वपक्षाच्या सदस्यांना न्याय देता आला नाही म्हणून झेडपीची सत्ता गमावून बसलेल्या विरोधकांनी आता झेडपीमधील भ्रष्टाचाराच्या कथित गोष्टींवर आक्रोश करून जो जाहीर कांगावा ...

SSC CGL : पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! तब्बल १७,७२७ पदांवर जम्बो भरती

तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनने हजारो पदांसाठी ...

आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या ; डॉक्टरांची स्तुत्य भुमिका

मुंबई : राज्यात एकीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तिढा वाढत असतानाच दुसरीकडे आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या, अशी भुमिका ओबीसी मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांनी घेतली ...

आणीबाणी पन्नाशीच्या उंबरठ्यावर ‘आणीबाणी एक काळा दिवस’ राज्यभर प्रबोधन

By team

 संविधानाची पायमल्ली करणाऱ्या इंदिरा गांधींच्या निर्णयाचा निषेध नोंदवणार     एखाद्या देशाने साध्य केलेल्या यशस्वी कामगिर्‍यांची जशी वेळोवेळी उजळणी केली जाते, तसेच त्या देशासाठी ...

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे खर्गेंना पत्र..! तामिळनाडूतील विषारी दारू मृत्यूकांडाविषयी काँग्रेसचे मौन का ?

By team

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये विषारी दारूच्या प्राशनाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी द्रमुकसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही मौन चिंताजनक आहे, असे पत्र ...