संमिश्र

काँग्रेसचा बुरखा टराटरा फाडला

By team

Congress-BJP-PM Modi तसे तर २०१४ पूर्वीपासूनच काँग्रेसचे तंत्र बिघडले हाेते. पण, नरेंद्र माेदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते आणखी बिघडले. माेदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यात ...

‘ईव्हीएम डेटा’च्या संरक्षणास सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे निर्देश

By team

नवी दिल्ली – इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मध्ये निवडणुकीदरम्यान मतदानाची माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते. हा डेटा मेमरी युनिट, मायक्रोकंट्रोलर आणि कंट्रोल युनिटमध्ये ...

प्रवाशांना दिलासा ! महाकुंभातील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचे नियोजन, विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

By team

Mahakumbh 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ...

Viral Video : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली

Viral Video : पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिक्रमणामुळे दिवसरात्र आणि ऋतूंचे बदल होत असले, तरी प्रत्यक्षात आपल्याला तिची गती जाणवत नाही. मात्र, एका अविश्वसनीय व्हिडीओमुळे ...

काळ्या द्राक्षांचे आरोग्यावर जादूई परिणाम, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

By team

Black grapes : द्राक्षे हे एक पौष्टिक फळ आहे. जे सर्व वयोगटातील लोकांना आवडते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्वजण सहज द्राक्षे खाऊ शकतात. साधारणपणे ...

Security Alert : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे? 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘इंडियन कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) ने Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी गंभीर सुरक्षेचा इशारा ...

सज्जनांचे तारणहार पाेलिस तणावात!

By team

Police-suicide-stress जितक्या अपेक्षा कमी त्या प्रमाणात मनाला अधिक शांतता लाभते. पण प्रत्यक्षात पृथ्वीतलावरील माणूस अपेक्षांच्या चक्रव्यूहात फसला आहे. त्याने कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा करणे सुरू ...

नक्षलवादविरोधी मोहिमेला गती; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ” ३१ मार्च २०२६ पूर्वी…”

By team

बिजापूर (छत्तीसगड) :  बिजापूर जिल्ह्यात आज (दि. ९) महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार ...

Maharashtra Politics : निवडून आल्यावर काय करायला हवं? जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यावर लोककल्याणाचा विचार कायम ठेवायला हवा आणि त्यासाठी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त ...

Delhi Election Result 2025: ‘आप’चा पराभव होताच अण्णा हजारे आक्रमक; केजरीवालांबाबत दिले धक्कादायक वक्तव्य, पहा VIDEO

By team

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप सध्या ४४ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी ...