संमिश्र
शेअर बाजार रेकॉर्ड ‘हाय’वर बंद; ‘Modi Stocks’नं एकाच दिवसात केलं मालामाल….
शेअर बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २५०७ अंकांनी वधारून ७६४७० अंकांवर तर निफ्टी ७३३ अंकांच्या वाढीसह २३२६४ अंकांवर बंद झाला. सोमवारी निफ्टीच्या ...
Lok Sabha Election Results : जळगाव, रावेरचा गड कोण सर करणार, महायुती की मविआ ?
Jalgaon / Raver Lok Sabha Election Results : मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून जळगाव / रावेर लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवारांच्या विकास ...
मतदानादिवशी पत्रकार परिषद घेतल्याने अडचणीत आले उद्धव ठाकरे ! केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले कारवाई करण्याचे आदेश !
उद्धव ठाकरे : मतदानादिवशी पत्रकार परिषद घेणं उद्धव ठाकरे यांना भोवणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगला ...
आधार 10 वर्षे जुने आहे, 14 जूनपर्यंत ते मोफत अपडेट करा, अन्यथा तुमचे नुकसान होईल
जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल आणि तुम्ही ते एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्ही 14 जून 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत ...
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी, इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या आकासा विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर फ्लाइटचा मार्ग वळवण्यात आला आणि अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून ...
कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणेतून नवे संकल्प उदयास आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद रॉक मेमोरियलमधून संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी ३० मेच्या रात्री कन्याकुमारी येथे पोहोचले होते. येथे त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरिअल ...
12 वर्षाच्या मुलाने वाचवले शेकडोंचे प्राण, रेल्वे ट्रॅकमध्ये अडचण आल्याने त्याने केले असे…
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात टळला आहे. 12 वर्षाच्या चिमुरडीच्या बुद्धीने अपघात होण्याआधीच टळला. रेल्वे अधिकारी आणि त्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मुलाचे ...
महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येणार; कुणी केला विश्वास व्यक्त
धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी साहेब विराजमान होतील. राज्याचे ...
पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडाराची चावी सहा वर्षांपासून गायब आहे; रत्नभांडारात दडलंय तरी काय?
आठवडाभरापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडाराच्या (खजिनाघर) हरविलेल्या चाव्यांवरून जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्दावर चर्चा सुरू ...
अनन्यासोबतच्या ब्रेकअपवर आदित्य रॉयने सोडले मौन; म्हणाला ‘निरर्थक बोलण्यात…’
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा उडत आहेत. या अफवा ऐकून ...