संमिश्र

५ लाखांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवाद्यासह दोन माओवादी ठार

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे 19 मार्च रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. महिला माओवाद्यांवर दंतेवाडा आणि सुकमा ...

स्टार्टअप्स 2047 पर्यंत भारताला विकसित करतील, पंतप्रधान मोदींनी पूर्ण मदतीचे आश्वासन दिले

By team

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात हे स्टार्टअप देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधान ...

पदवीधर उमेदवारांना थेट केंद्रीय नोकरीची संधी.. आताच अर्ज करा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने भरती अधिसूचना जारी केली असून पदवीधर उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे. या भरती मोहिमेद्वारे कार्यकारी पदे भरण्यात येणार ...

लालूंच्या ६२ वर्षीय नेत्याने रातोरात केले लग्न, आता पत्नी लढवणार निवडणूक !

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही बुधवारपासून ...

निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या दारू आणि पैशाचे काय होते ?

देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 18 व्या लोकसभेसाठी सदस्य निवडण्याचे काम 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान केले जाणार आहे. 4 ...

देवेंद्र फडणवीस-हर्षवर्धन पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा

देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये आज बैठक पार पडली. त्यांच्यातील चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांनी दिली.

खळबळजनक ;  दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या, आरोपी साजिदचे एन्काऊंटर

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक ...

गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडले ! पंधरा दिवसात खाद्यतेल ‘इतक्या’ रुपयांनी महागले

जळगाव । गेल्या काही दिवसापासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होताना दिसून आले. यामुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडले आहे. देशात तेलाच्या दरात प्रतिकिलो १०ते १५ रुपयांनी ...

अवकाळी पाऊस

By team

नागपूर-विदभांत अचानक वातावरण बदलले आहे. आठ दिवसांपूर्वी जाणवणारा उष्मा गायब होऊन वातावरणात गारवा आला आहे. कारण, अवकाळी पाऊस पडला आहे. अनेक भागांत तर गारपीट ...

रामनवमी उत्सव ! जातीय हिंसाचार प्रकरण… आणखी 11 आरोपींना अटक

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात आणखी 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.