संमिश्र
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! होळीपूर्वी भेटवस्तू, व पगार एवढा वाढणार
होळीपूर्वी देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार मोठी भेट देऊ शकते. केंद्र सरकार होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. ...
रामललाच्या चरणी महिनाभरात दहा किलो सोने अर्पण
अयोध्या: उत्तरप्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला. या कालावधीत देशातील ६० लाखांहून अधिक भाविकांनी ...
10वी उत्तीर्णांना केंद्र शासनाची नोकरीची संधी! DRDO मध्ये निघाली मोठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने भरतीची ...
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! पीएम किसान योजनेचे खात्यात ‘या’ दिवशी पैसे मिळणार
तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (पीएम किसान निधी योजना) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकार लवकरच योजनेचा 16 वा हप्ता ...
Lok Sabha Election 2024: आप-काँग्रेसमध्ये ठरलं! दिल्ली, गुजरात, हरियाणामध्ये एकत्र,पण पंजाबमध्ये….
India Alliance: देश्यासह राज्यातील निवडणूक का आता जवळ आल्या आहेत. त्याचप्राणे सर्व पक्ष व पक्ष्यातील नेते निवडणुकीसाठी जोरदार तयारी करतांना दिसत आहे. भाजपच्या विरोधी ...
भविष्यात बेळगाव बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब: केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
बेळगाव: २३ फेब्रुवारी ऊस पीक आता केवळ साखर उत्पादनासाठी मर्यादित राहिले नाही. उसाद्वारे इथेनॉल उत्पादन मोठ्या स्वरूपात घेतले जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मोठे ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSME ला क्षणार्धात कर्ज मिळेल, RBI ने केली ही
शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने नवीन योजना तयार केली आहे. RBI शेतकरी आणि MSME ...
‘ही’ आंदोलनं आहेत, की षडयंत्र ?
शेतकरी आंदोलन: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेजवळ शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. संवैधानिक मार्गान आपल्या हक्कासाठी लढा उभारणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु, शेतक-यांच्या नावावर ...
वीज बिल रिचार्जमधून कमाई करण्याची संधी, वाचा सविस्तर
बिहारमध्ये वीज बिल रिचार्जमधून कमाई करण्याची संधी आहे. बिहारमधील वीज वितरण कंपन्यांनी त्यांच्या स्मार्ट प्रीपेड मीटरच्या ग्राहकांना रिचार्जवर व्याज देण्याची घोषणा केली आहे. यासाठी ...
रिलायन्स 47 वर्षात जिथे पोहोचली तिथे ‘या’ कंपनीने 24 तासात कमावली एवढी संपत्ती
भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला शेअर बाजारात सूचिबद्ध होऊन जवळपास ४७ वर्षे झाली आहेत. धीरूभाई अंबानींच्या काळात ही कंपनी खूप वाढली. त्यानंतर जुलै ...