संमिश्र
ईडीने अरविंद केजरीवाल यांना सहावे समन्स पाठवले
ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स पाठवले असून, तपास यंत्रणेने पाठवलेले हे सहावे समन्स आहे. याआधी ईडीने केजरीवाल यांना पाच समन्स पाठवले ...
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी ‘या’ बँकेत मेगाभरती सुरु, आताच करा अर्ज
तुम्हालापण बँकेत नोकरीची असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास.ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. IDBI बँक म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘UAE’ सोबत केले ‘हे’ करार
UAE: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. UAE च्या वर्ल्ड गव्हर्नन्स समिटला संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की आज भारतातील 130 कोटी ...
आज ‘एक ती’ अल्ट्रा झकास ओटीटीवर
मुंबई : ‘एक ती’ चित्रपटाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील ...
बँक निफ्टीत कमालीची वाढ, बाजारातील व्यवहार तेजीसह बंद
शेअर बाजार: अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून दिवसाच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात देशांतर्गत मार्केट दबावाखाली व्यवहार करत असताना सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह ...
‘भुलभुलय्या ३’ मध्ये माधुरीही झळकणार
मुंबई: हॉरर कॉमेडीपट असलेल्या ‘भुलभूलय्या’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा तिसरा भाग येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या ...
विटांनी भरलेली बोट अचानक धडकली मोठ्या जहाजावर, दिसले धोकादायक दृश्य, पहा व्हिडिओ
नद्यांमधून वाळू काढली जाते आणि ती बोटीतून बाहेर आणली जाते, तेथून मोठमोठे ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे ती वेगवेगळ्या ठिकाणी पुरवली जाते, हे तुम्हाला माहीत असेलच. ...
वसंत पंचमीला या पूजेने देवी सरस्वतीला प्रसन्न करा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल
धर्मामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात कधीही ज्ञानाची ...
घाऊक महागाई तीन महिन्यांच्या नीचांकावर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईतही घट झाली आहे. घाऊक महागाईचा दर तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत घाऊक महागाई ...
कधी शुद्धीत येणार?
राहुल गांधी नुकतेच म्हणाले की, “राममंदिर सोहळ्यामध्ये फक्त श्रीमंतानाच बोलावले होते. गरीब-मजूर कुणीच नव्हते. सामान्य लोकही नव्हते. तिथे फक्त अमिताभ बच्चनसारख्या लोकांनाच निमंत्रण होते.” ...