संमिश्र
मुस्लिमांनी मशीद हिंदूंना देऊन टाकावी, कारण…… काय म्हणाले आचार्य सत्येंद्र दास
अयोध्य: भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानवापी परिसरात केलेला सर्वे सार्वजनिक करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होते असा दावा करण्यात आला ...
सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बदल ; खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी तपासून घ्या आजचे भाव
मुंबई । तुम्ही लग्नासाठी किंवा कौटुंबिक समारंभासाठी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल, तर आधी आजचा म्हणजेच २८ जानेवारीची नवीनतम किंमत तपासा. आज किमतींमध्ये ...
रोहित शेट्टी ने अंकिता के सामने खोली विक्की के रोमांटिक फोटो की पोल
लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 17 संपणार आहे. उद्या म्हणजेच 28 जानेवारीला शोला त्याचा विजेता मिळणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये टॉप 5 स्पर्धक ...
पांढरे केस उपटून काळे केसही पांढरे होतात का ? काय आहे यामागील सत्य जाणून घ्या
हेल्थ टिप्स: लहान वयात डोक्यावर पांढरे केस दिसले तर आपल्याला त्यांचा त्रास होऊ लागतो. राखाडी केस दिसताच, बहुतेक लोक ते लपवण्याचा प्रयत्न करतात किंवा ...
हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका जास्त, हे तीन व्यायाम करा, हृदय राहील निरोगी
हेल्थ टिप्स: हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो. याशिवाय थंडीच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते. या दोन्ही ...
बापरे ! दरोड्यानंतर चोरट्यांनी केली भाजपच्या नेत्याची पत्नीसह हत्या
उज्जैन । मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक खळबळजनक बातमी समोर आली असून दरोडा टाकल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. उज्जैनच्या देवास ...
मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रयत्नांना यश येईल का ? काय म्हणाले जयराम रमेश
नवी दिल्ली: नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात असताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी असे म्हटले आहे ...
‘१० वी-१२ वीच्या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळाला अधिक वेळ…वाचा सविस्तर
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा ...
Jalgaon News: रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव: शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या राजू भोई या तरुणाचा वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. या ...
ठरलं तर .. समाजवादी पार्टी लढवणार ‘इतक्या’ जागा
‘INDIA’ युतीच्या जागा वाटप: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं आहे अशी माहिती सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली आहे.पश्चिम ...