संमिश्र
काय सांगताय? ‘या’ गावातील शेकडो अविवाहित तरुणींना मिळेना जोडीदार
व्याक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार पार पडतात. त्यापैकी विवाह संस्कार हा व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो.मात्र सध्याची सामाजिक स्थिती लक्षात घेता विवाह जुळविणे ...
प्रसार भरतीत टेक्निकल इंटर्स पदांची करार पद्धतीने भरती, जाणून घ्या निकष
Govt Recruitment : प्रसार भारती इंडियन ब्रॉडकास्टींग कॉरिशन मुख्यालय, नवी दिल्ली (भारताचे सरकारी मालकीचे सार्वजनिक प्रसारक) देशभरातील दूरदर्शन टेलीव्हिजन नेटवर्क आणि ऑल इंडिया रेडिओ ...
विद्यापीठाची पूर्वसूचना न देताच फी वाढ, युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमधील गोंधळ, बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांवरील पूर्वसूचना न देताच अचानक वाढवलेले शैक्षणिक ...
सावधान ! चीनी वटवाघळांमध्ये आढळलेल्या २० नवीन विषाणूंनी जगाची चिंता वाढवली?
चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये २० नवीन विषाणू शोधले आहेत, त्यापैकी दोन निपाह आणि हेंड्रा या प्राणघातक विषाणूंसारखेच आहेत. हे दोन्ही विषाणू मानवी मेंदूमध्ये तीव्र जळजळ ...
जळगावात सॉ मिल ला आग, लाखोंचे नुकसान
जळगाव : शहरातील बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान असलेल्या चंद्रिका सॉ मिल (वखार व दुकान) येथे गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ...
CBSE Board: आता विद्यार्थ्यांना दोनदा द्यावी लागणार दहावी बोर्डाची परीक्षा, CBSEने घेतला मोठा निर्णय
CBSE Board: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे. २०२६ पासून, दहावीच्या बोर्ड परीक्षा सीबीएसईकडून वर्षातून ...
कै.डॉ. चारूदत्त साने यांचे वैदयकिय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे : हभप कडोबा माळी
शेंदुर्णी येथील प.पू .डॉ.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ.चारूदत्त साने यांचे २१वे पुण्यस्मरण दिन कार्यक्रम सरस्वती प्राथमिक व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक ...