संमिश्र

काळ्या द्राक्षांचे आरोग्यावर जादूई परिणाम, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

By team

Black grapes : द्राक्षे हे एक पौष्टिक फळ आहे. जे सर्व वयोगटातील लोकांना आवडते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्वजण सहज द्राक्षे खाऊ शकतात. साधारणपणे ...

Security Alert : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे? 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘इंडियन कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) ने Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी गंभीर सुरक्षेचा इशारा ...

सज्जनांचे तारणहार पाेलिस तणावात!

By team

Police-suicide-stress जितक्या अपेक्षा कमी त्या प्रमाणात मनाला अधिक शांतता लाभते. पण प्रत्यक्षात पृथ्वीतलावरील माणूस अपेक्षांच्या चक्रव्यूहात फसला आहे. त्याने कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा करणे सुरू ...

नक्षलवादविरोधी मोहिमेला गती; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ” ३१ मार्च २०२६ पूर्वी…”

By team

बिजापूर (छत्तीसगड) :  बिजापूर जिल्ह्यात आज (दि. ९) महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार ...

Maharashtra Politics : निवडून आल्यावर काय करायला हवं? जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यावर लोककल्याणाचा विचार कायम ठेवायला हवा आणि त्यासाठी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त ...

Delhi Election Result 2025: ‘आप’चा पराभव होताच अण्णा हजारे आक्रमक; केजरीवालांबाबत दिले धक्कादायक वक्तव्य, पहा VIDEO

By team

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप सध्या ४४ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी ...

जाण्याची वेळ आली आहे…” अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटने चाहत्यांची चिंता वाढवली

By team

Amitabh Bachchan’s post अमिताभ बच्चन ८२ वर्षांचे आहेत आणि या वयातही ते खूप सक्रिय आहेत. ज्या वयात लोक निवृत्त होतात आणि घरी आराम करतात, ...

दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेवर?

By team

BJP majority in Delhi दिल्ली विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे ट्रेंड आले असून यामध्ये भाजपने मुसंडी मारली आहे, भाजपाने बहुमताचा आकडा ओलांडला असून ४० जागांवर त्यांना ...

महाभारत ते भारत ! (भाग – ०१)

By team

Ramayana-Mahabharata भारत देश आणि ‘महाभारत’ या महाकाव्याचा जन्मापासूनचा संबंध आहे. ‘भारत’ हे नाव शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र ‘भरत’ याच्या नावाने पडले आहे. द्वापारयुगात ...

शरीरात रक्त तयार होत नाही? मग रोज ‘हे’ खा, गरज पडणार नाही औषधांची

By team

आहार चांगला तर आरोग्य चांगले. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप ...