संमिश्र

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले संकेत, होणार ‘रणसंग्राम’?

College Elections : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे महाविद्यालयीन छात्रसंघ निवडणुकीचे वारे पुन्हा एकदा वाहू ...

‘वक्फ’ का ‘वक्त’ खतम!

By team

वक्फ कायदा आणि प्रार्थनास्थळ कायदा ही काँग्रेस पक्षाच्या मुस्लीम लांगूलचालनाची दोन ढळढळीत उदाहरणे. या दोन कायद्यांमुळे, काँग्रेसने एकाच वेळी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अन्याय आणि ...

India-Pakistan ceasefire

कच्च्या मालाची निर्यात करून विकास शक्य नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By team

भुवनेश्वर : देशातून कच्च्या मालाची निर्यात करून तयार उत्पादनांची आयात स्वीकारार्ह नाही. कच्च्या मालाची निर्यात करून देशाचा विकास शक्य होणार नाही. देशाला विकासाचे इंजिन ...

भारतातील किती जणांना खरोखरच आर्थिक बजेटचा अर्थ समजतो?

By team

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पासाठी उद्योग आणि तज्ञांकडून ...

श्री सिद्धिविनायक मंदिर ड्रेस कोड: कोणते कपडे घालणे टाळावे?

By team

मुंबई : येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या मंदिरात भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला ...

GBS संदर्भात जळगाव महानगरपालिकेतील बैठक, शहरात एकही रुग्ण नाही

By team

जळगाव : गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका राज्यात वाढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूरमध्ये ...

Martyr’s Day : ३० जानेवारीला रोजी हुतात्मा दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

By team

Martyr’s Day जळगाव :  महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली.  गांधी यांची पुण्यतिथी हि संपूर्ण भारत देशांत हुतात्मा दिन म्हणून ...

जीबीएस आजाराची धोकादायक वाढ; पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये रुग्ण आढळले

By team

गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका राज्यात वाढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूरमध्ये दोन नवीन ...

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांना मोफत भोजन; खान्देश केटरिंग असोसिएशनचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

By team

जळगाव : पाचोरा तालुक्यातील भीषण रेल्वे अपघातात मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खान्देश केटरिंग असोसिएशनने मोफत भोजन व पाणी पुरवठा ...

सनातन बोर्ड स्थापन करण्याची धर्म संसदेत साधू-महंतांची मोठी मागणी

By team

मुंबई : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभदरम्यान आध्यात्मिक नेते देवकीनंदन ठाकूर यांच्या नेतृत्वात सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी ‘सनातन धर्म संसद’ आयोजित करण्यात आली ...