संमिश्र

आनंदाची बातमी … पोस्ट विभागाची आतापर्यंतची ९८००० जागांसाठी सर्वात मोठी भरती !

By team

जळगाव : इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ...

रोहित शर्मा आणि शेअरबाजार

रविवार, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलियात पर्थ मधे टी – २० विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली मॅच आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. किती ...

‘तरुण भारत’च्या फराळ अभियानाने ओलांडली राज्याची सीमा

By team

जळगाव : ‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या’ हे ‘तरुण भारत’चे दिवाळी फराळ अभियान आता खान्देशच नव्हे तर राज्याची सीमा ओलांडून परराज्यात ...

RAW च्या या 9 ऑपरेशनची माहीत वाचून अभिमानाने फुगेल तुमची छाती

द रिसर्च अँड अँनालायसिस विंग ची अभिमानास्पद डिक्लासिफाइड ०९ ऑपरेशन्स… १.ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्धा हे भारताच्या अणुकार्यक्रमाचे नाव होते.संपूर्ण ऑपरेशन चा टास्क RAW ...

शुल्लक कारणावरून पतीनेच केली पत्नीची हत्या ! गुरुग्राममधील धक्कादायक घटना

By team

नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम मध्ये सोमवारी एका महिलेचा मृतदेह एका बेवारस सुटकेसमध्ये आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . मृतदेह पाहून महिलेची निर्घृण ...

नूतन मराठा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न..

By team

  जळगाव : दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भविष्यातील वाटचाल या संदर्भात ...

मराठा समाजातर्फे बकालें विरोधात साखळी उपोषण

By team

सुमित देशमुख जळगाव   जळगाव : जळगाव शहर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किरण बकाले यांना अद्यापही अटक करण्यात न आल्याने मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्यात आले. ...

कथित पुरोगामी वृत्तपत्राचा लबाडपणा !

भारतात जात आणि जातीय वक्तव्यांचा मोठा राजकीय बाजार भरत असतो. कारण त्या जातीय वक्तव्याचा राजकीय फायदा मिळत असतो. मुख्य म्हणजे हा राजकीय फायदा मिळवण्याचा ...

वेदांता -फॉक्सकॉम प्रकल्प वादग्रस्त ठरतोय पण…

गेल्या काही दिवसांपासून वेदांता -फॉक्सकॉन या कंपनीच्या भारतातील गुंतवणुकीच्या बातम्या वाचनात येत आहे. तैवानची फॉक्सकॉन आणि भारतातील अनिल अग्रवाल यांची वेदांता या कंपन्या भागीदारीत ...

भारताची प्रगती होवू नये यासाठी काही लोकांचे प्रयत्न : मोहन भागवत

नागपूर : काही लोक भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. ते सामाजिक सद्भावना राहू नये यासाठी अडथळे आणतात. ते चुकीच्या व तथ्यहिन ...