संमिश्र

Farmer News : मौजे केकतनिंभोरा व चिंचखेडे बु येथे शिवार फेरी

जामनेर : देशातील कृषी उत्पादन वृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यकतेचे आहे. शिवार फेरीचे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान ...

ZP Jalgaon : अनुकंपाधारकांची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात नियुक्ती पत्र मिळण्याचे संकेत

जळगाव : जिल्हा परिषदेत आगामी आठवड्यात अनुकंपाधारक ८६ जण नोकरीवर रुजु होणार आहेत. याची प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या अनुकंपाधारांच्या कागदपत्रांची छानणी ...

युरियाची कृत्रिम टंचाई, डॉ. हिना गावित यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

तळोदा प्रतिनिधी : बफर योजनेअंतर्गत भरमसाठ युरिया उपलब्ध असताना देखील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करायला भाग पाडले व शेतकऱ्यांची लूट केली ...

केळी दरात सुधारणा करा : मनसेची मागणी

जळगाव : जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने केळी पिकासाठी ओळखला जातो, परंतु, काही दिवसापासून केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला ...

पाळधी येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला,बालक आणि महिला असुरक्षित

पाळधी, :जळगाव शहरातील मोकाट कुत्रे वेथील महामार्गावर सोडून दिल्याने त्यांनी पाळधी गावात प्रवेश केला आहे. यामुळे बालक, महिला व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ...

भुसावळात अवैध हॉकर्स विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण

भुसावळ येथील अप्सरा चौक, छबिलदास चौधरी मार्केट व प्यारेलाल भजीया गल्ली परिसरातील हॉकर्स बांधवांच लवकरात लवकर स्थांलातर करण्यात यावं या मागणीसाठी व्यापारी बांधव यांच्यासह ...

सहायक महसूल अधिकाऱ्यास १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयातील सहायक महसूल अधिका-यास १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ...

Video : प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार ! मनपा इमारतीचा परिसरच अस्वच्छतेच्या विळख्यात,

जळगाव : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिका गेल्या पाच वर्षांपासून ठेकेदारामार्फत करून घेत आहे. दरम्यान, पूर्वीच्या ठेकेदाराचा मक्ता संपल्याने २ सप्टेंबरपासून हे काम बीव्हीजी ...

डॉ. मोहनजी भागवत ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे साधक, राष्ट्रनिर्माणाचे मार्गदर्शक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ११ सप्टेंबर खरे तर हा दोन परस्परविरोधी घटनांचे स्मरण करून देणारा दिवस. यापैकी पहिली घटना म्हणजे १८९३ सालची. त्यावेळी स्वामी ...

शिक्षकांनो, टीईटी उत्तीर्ण आहात का ? नसाल तर तुमची नोकरी आहे धोक्यात…

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरवले आहे. या निर्णयामुळे ज्यांच्याकडे शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) नसेल त्या शिक्षकांच्या नोकरीवर ...