Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

चंद्रग्रहणाच्या दिवशी मंगळ-शनि तयार करणार समसप्तक योग, ‘या’ ३ राशींना मिळणार अपार फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी शनि आणि मंगळ एकमेकांसमोर येत आहेत आणि समसप्तक योग तयार करत आहेत. प्रत्यक्षात, यावेळी मंगळ हा कन्या ...

गिरणातून विसर्ग सोडणार, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Jalgaon News : जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत ...

जळगाव जिल्ह्यातील ६ प्रकल्पांची शंभरी पार, तर गिरणा आणि वाघूर उंबरठ्यावर

जिल्ह्यात सलग दहा बारा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील १४ प्रकल्पापैकी ६ मध्यम प्रकल्पांनी शंभरी पार केली आहे. मोठया ...

पाचोऱ्यात सव्वा लाखाच्या गांजासह दोन युवकांना अटक, आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी

नाकाबंदी दरम्यान पाचोरा जळगाव रोडवरील गोराडखेडा गावापुढे एक लाख २२ हजार रुपये किमतीचा गांजा ताब्यात बाळगून वाहतूक करताना जळगाव येथील दोन संशयितांना पाचोरा पोलिसांनी ...

Jalgaon Crime : इंडिकामधून आलेल्या भामट्यांनी हातसफाई करत मुद्देमाल लुटला

Jalgaon Crime : बाहेर गावी जाण्यासाठी वाहनाची प्रतिक्षेत प्रवासी उभा होता. चालक त्याचे साथीदार इंडिका घेऊन त्यांच्याजवळ वाहन थांबविण्याचा बहाणा केला. त्यानंतर प्रवाश्याच्या खिशातून ...

Chalisgaon Crime : वाहनावर दंडात्मक कारवाई केल्याने पोलिसाला मारहाण

चाळीसगाव शहरात रस्त्यावर मध्यभागी दुचाकी उभी करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याचा राग येऊन दुचाकी चालकाने चाळीसगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून ...

भारत हे हिंदू राष्ट्रच; घोषणेची गरज नाही, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

व्यक्तीनिर्माण आणि चारित्र्यनिर्माण, समाजसंघटित झाला तर परिवर्तन आपोआप येईल आणि हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, या तीन अढळ सिद्धांतावर संघाचे काम सुरू असून अन्य, ...

हिंदूं समाजाचे एकीकरण हेच लक्ष्य, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

संपूर्ण हिंदू समाजाला एक करण्याचे लक्ष्य आम्ही गाठत नाही, तोपर्यंत आम्हाला चालत राहायचे आहे आणि हे मैत्री, उपेक्षा, आनंद आणि करुणा चार मार्गदर्शक सिद्धांताच्या ...

Jalgaon News : लाचखोरीने निघाली प्रशासनाची इभ्रत, २१ दिवसात आठ जण एसीबीच्या जाळ्यात

आर. आर. पाटील Jalgaon News : जनतेच्या प्रकरणांचा निपटारा करण्याला गती देण्याची प्रामुख्याने जबाबदारी प्रशासनाची असते. त्या त्या कार्यालयात रितसर प्रकरण दाखल करुन ते ...

गुंतवणूक चक्र तयार करण्यासाठी बँका-कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्र काम करावे, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे आवाहन

देश अस्थिर जागतिक परिस्थितीतून जात असताना गुंतवणूक चक्र तयार करण्यासाठी बँका आणि कार्पोरेट्सनी एकत्र यावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ...