Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

Jalgaon News : पत्ता न दिल्याने आजीसह नातीला मारहाण, तालुका पोलिसात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon News : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणे शिवारातील रोहनवाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. नातीला शिकवणाऱ्या शिक्षिकेचा पत्ता दिला नाही या कारणावरून एका ...

दीड वर्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांना ४१३ कोटींचे अनुदान, जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी १७० कोटी अनुदानाची मागणी

जिल्ह्यात गत खरीप हंगामांतर्गत मान्सूनपूर्व आणि मान्सूनसह डिसेंबर ते सद्यस्थितीत मे महिन्या दरम्यान ‘बेमोसमी’ पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या प्रभावाने हजारो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले ...

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती….!

चंद्रशेखर जोशी राजकारणाची समीकरणे कधी बदलतील याची आता शाश्वती राहिलेली नाही. पूर्वीचे कार्यकर्ते जेव्हा भेटतात तेव्हा काय राजकारण होते यांच्या काळात… ते ऐकून धक्का ...

Nandurbar News : शासनास जमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज पाठवावेत, समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त वसावे यांचे आवाहन

Nandurbar News : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना चार ...

Jalgaon News : जिल्ह्यात कृषी केंद्रांवर भरारी पथकांची धाड, ७ केंद्रांचे परवाने निलंबित

Jalgaon News : आगामी मान्सूनच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली असून कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणी मोहिमेत ...

दहशतवादाविरुद्ध रशियासह ब्रिक्स देशही भारताच्या बाजूने, मॉस्कोतील ‘या’ घोषणेने पाकिस्तान आणि चीनला बसेल धक्का

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी रशियाने भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रशियाचे हे विधान अशा वेळी आलं जेव्हा भारतातील बहुपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानच्या दहशतवादाचा ...

तीन महिन्यांत होणार महाराष्ट्र भोंगेमुक्त ! किरीट सोमय्या यांचा दावा

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा आवाज राज्यात यापुढे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. एक महिन्यामध्ये मुंबई आणि तीन महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचा दावा भाजपाचे किरीट ...

केशवस्मृती प्रतिष्ठानचा जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पासाठी पुढाकार, गावांच्या शाश्वत विकासासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान कटिबद्ध – डॉ. भरत अमळकर

येथील केशवस्मृती प्रतिष्ठानने जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. याचा दृष्य परिणाम म्हणजे डॉ. भरत अमळकर यांनी नुकताच जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दौरा ...

ग्रामस्थांच्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर तापी नदीपात्रातील वाळूचा वापर, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल; ठेकेदाराला तंबी

गावानजीक अमरावती नदीपात्रातील पुलाच्या कामावर स्थानिक नदी-नाल्यांतून अवैध वाहतूकदारांकडून वाळू टाकून ठेकेदार ठेकेदार काम करीत असल्याने मालपूरकरांनी आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली. त्यासंदर्भात ‘तरुण भारत’ ...

तहसीलच्या पथकाकडून वाळू तस्करांवर कारवाई, दोन ट्रॅक्टरसह एक हायवा जप्त, प्रशासनाकडून दंड आकारणी होणार

Jalgaon News : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालयातर्फे विशेष पथकाद्वारे अहोरात्र गस्त घालून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. ...