Nikhil Kulkarni
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका साथीदाराची पोलखोल
अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार छांगुर आणि त्याच्या साथीदारांबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात छांगुरचा जवळचा साथीदार बदर अख्तर सिद्दीकी याचे ...
आसाममध्ये सापडला कच्च्या तेलाचा खजिना, थेट तेल उत्पादन करून होणार मालामाल
आसाम सरकार लवकरच तेल उत्पादनात थेट सहभाग घेणार आहे. दिब्रुगड जिल्ह्यातील नामरूप बोरहाट विहिरीत हायड्रोकार्बनचा मोठा साठा सापडत्याने हे शक्य होणार आहे. आसाम सरकार ...
हरणाची तस्करी करणारे दोघे जाळ्यात, बोरअंजटी – वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी
हरणाची (काळवीट) या वन्य प्राण्याची शिकार करुन त्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर शुक्रवारी (१७ जुलै) ...
धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती
ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले. राज्यात क्रिप्टो ख्रिश्चनांकडून ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, यावल तालुक्यातील घटना
यावल तालुक्यातील दुसखेडा येथील तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान ...
चीनचा अंतराळातही कावेबाजपणा, जगाला अंधारात ठेवून ॲक्टिव्ह केला उपग्रह
चीन हा पळवापळवी आणि लपवाछपवी करणारा देश म्हणून कुप्रसिद्ध आहे. सीमेवर, समुद्रात कावेबाज हालचालींसाठी असलेल्या चीनने अवकाशात सोडलेला उपग्रह तब्बल सहा दिवस जगापासून लपवून ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा
देशातील छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आज महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. देशातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ...
तीन वर्षांत एसटी बसेसचे राज्यात १० हजारांवर अपघात
सर्वाधिक सुरक्षित प्रवास एसटी महामंडळाच्या बसेसचा समजला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांत एसटी बसेसचे १०,२४३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १,२६६ जणांचा मृत्यू झाला, ...
भारत-चीन वाढवणार व्यापार-खनिजावर सहकार्य, दोन्ही देशांतील संबंध प्रगतिपथावर
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर टोकाला गेलेले भारत-चीनमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या दौन्यानंतर परराष्ट्र व्यवहार ...















