Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर पोलिसांची मोठी कारवाई, श्रीनगरमध्ये ११ ठिकाणी छापे तर १५० जणांवर नजर

भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील ...

Cyber Attack : भारताच्या १५ लाख वेबसाईटवर पाक हॅकर्सचा सायबर हल्ला

Cyber Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या वेबसाईटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यासाठी जबाबदार असलेल्या सात ॲडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट गटांची ...

War Against Terror : पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली लष्करी जवानांची भेट, पहा व्हिडिओ

War Against Terror : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि येथील सैनिकांची भेट घेतली. ...

IPL 2025 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा भारतात परतण्यास नकार, खेळाडूंच्या निर्णयाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा

IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावमुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर आपल्या मायदेशी परतलेले खेळाडू आता पुन्हा आयपीएलसाठी भारतात येऊ इच्छित नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या ...

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी एका कमांडर स्तरावरील दहशतवादी ठार तर दोन जण घेऱ्यात

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान आज सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये ...

आता पाकसोबत चर्चा केवळ दहशतवाद, व्याप्त काश्मीरवरच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा

‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाविरोधातील आमची नवी नीती आहे. भारताने संघर्ष थांबविण्यासाठी आमच्याकडे विनंती केली आहे. यापुढे दहशतवादी आणि लष्करी कारवाया केल्या जाणार नसल्याचे पाकिस्तानने ...

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये इस्रोची एन्ट्री, पाकिस्तानच्या अवकाशावर दहा उपग्रहांची नजर

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध थांबले असले तरी भारत आता पाकिस्तानवर आकाशातून लक्ष ठेवून आहे. भारताचे दहा उपग्रह सध्या पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ...

रसलपूर येथे कत्तलखान्यावर छापा, चौघे पोलिसांच्या जाळ्यात, रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई

Raver News : तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात ...

पाकिस्तानचा फुसका बार, भारतावर डागलेल्या मिसाईलची खरी स्थिती काय? पाहा व्हिडिओ

भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीची सर्वांनाच जाणीव आहे. ही तणावपूर्ण परिस्थिती कशी निर्माण झाली हे तुम्हाला माहित असलेच. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ...

Cyber Crime : जिल्ह्यात सायबर ठगाचा धुमाकूळ ! ५ महिन्यांत १२ गुन्हे, तब्बल दोन कोटी ८८ लाखांचा गंडा

Cyber Crime : ऑनलाइन पद्धतीने दरोडा टाकून सायबर ठगांनी पाच म हिन्यांत जळगावसह जिल्ह्यात १२ तक्रारींत सुमारे पावणे तीन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली ...