Nikhil Kulkarni
Operation Sindoor : भारताच्या हल्ल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेवर गोळीबार, ७ जणांचा मृत्यू, ३८ जण जखमी
Operation Sindoor : भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तान घाबरला आहे आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार करत आहे. नियंत्रण ...
Jalgaon News : शहरातील जिजाऊनगरातून तेरावर्षीय मुलाचे अपहरण
Jalgaon News : घरात कोणी नसल्याची संधी हेरत संशयिताने तेरा वर्षीय मुलास फूस लावून अपहरण केले. ही घटना सोमवारी (५ मे) दुपारी अडीच ते ...
Operation Sindoor : ‘पाकिस्तानने पुन्हा अशी चूक केल्यास…’ भारताचा पाकिस्तानला थेट इशारा
Operation Sindoor : आज पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारताची ही कारवाई गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी ...
Operation Sindoor : भारताची पाकिस्तानवर मोठी कारवाई! ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती
Operation Sindoor : पहलगाम येथे २२ मार्च रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत ...
Operation Sindoor : भारताने पहलगामचा घेतला बदला, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताने क्षेपणास्त्र हल्ल्यात मुझफ्फराबादसह पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ...
प्रयोगशीलतेसोबत ब्रांडिंग आवश्यकच, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा विकासासाठी उलगडल ‘व्हिजन डॉक्युमेंट’
‘जळगाव नागरिक मंच’च्या विशेष पुढाकाराने मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि. आयोजित ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ चर्चासत्रात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या पूर्व ...
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, ७ मे रोजी होणार ‘मॉक ड्रिल’, नागरिक म्हणून काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढ आहे. भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने ...
युद्धाचा सायरन कसा ओळखायचा, वाजल्यास काय करावे? जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. युद्धाच्या शक्यतेदरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल एक मोठा निर्णय घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना युद्धाचे सायरन ...
IPL 2025 : रोहित शर्मा मोठा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर, आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूला ही कामगिरी करता आली
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८ वा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. स्पर्धेतील ५५ सामन्यांनंतर प्लेऑफचे चित्र काहीसे स्पष्ट होत ...
HSC Result 2025 : बारावीत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या
HSC Result 2025 : बारावीच्या परीक्षेत समाधानकारक गुण पडले नाहीत, अशा मानसिकतेच्या नैराशातून बारावीच्या दोन विद्यार्थ्यानी सोमवारी (५ मे) दुपारी आत्महत्या करत जीवनयात्रा संपविल्याच्या ...















