Nikhil Kulkarni
India-Pakistan : पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ घाबरले, चीन आणि अमेरिकेबद्दल केले मोठे विधान
Khawaja Asif : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेते पूर्णपणे गोंधळलेले दिसत आहेत. भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून ...
ब्राह्मण समाजासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांचे प्रतिपादन
ब्राह्मण समाजाला मोठा गौरवशाली इतिहास आहे. ब्राह्मण सामाजाने संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. मात्र, सध्या ब्राह्मण सामाजापुढे अनेक सामाजिक प्रश्न उभे ठाकले ...
Jalgaon News : आता फक्त पिण्यासाठीच पाण्याचे आरक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘गिरणा’तून चौथे आवर्तन सोडणार
Jalgaon News : जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर अशा तीन मोठ्या, १४ मध्यम आणि ९६ लघु, अशा सर्वच प्रकल्पांत सद्यःस्थितीत सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त ...
India vs Pakistan military : पाकिस्तानचे चिंदी भर संरक्षण बजेटवर शेख चिलीसारखे स्वप्न, जाणून घ्या कुणाची सैन्य ताकद किती?
India vs Pakistan military : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला ...
Dhule News : धुळे जिल्ह्यात ३४ कोटी ६६ लाखांची गौण खनिज वसुली, वर्षभरात १२० अवैध प्रकरणात दंडापोटी एक कोटी ३१ लाख दंड आकारणी
Dhule News : जिल्ह्यात गौण खनिज विभागातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ३४ कोटी ६६ लाखांची वसुली करण्यात आली आहे. ही वसुली वाळू, मुरुम, ...
आज शनिचा उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश, या ४ राशींनी बाळगावी सावधगिरी
ज्योतिषशास्त्रात शनीची बदलती हालचाल खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा जेव्हा शनि आपली जागा बदलतो तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो. आज, म्हणजे २८ ...
India – Afghanistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, काबूलमध्ये भारताचे वरिष्ठ राजदूत आणि तालिबानमध्ये चर्चा
India – Afghanistan : भारताचे अफगाणिस्तान व्यवहार प्रमुख आनंद प्रकाश यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली आणि राजकीय आणि ...
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला हल्ल्याची भीती, राजस्थान सीमेवर वाढवले बळ
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. दरम्यान, राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवरून मोठी बातमी ...
India-Pakistan Trade : थेट नाही पण पाकिस्तान अजूनही ‘या’ मार्गाने भारतातून हजारो कोटी रुपयांच्या वस्तू करतो आयात
India-Pakistan Trade : २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर, दोन्ही देशांमधील थेट व्यापार जवळजवळ बंद झाला होता आणि भारताने पाकिस्तानमधून ...
हिंदूंवर हल्ला, उद्धव ठाकरे कुठाय् ?
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला. मुस्लिम नसल्याची खातरजमा करत केलेल्या हिंदूंच्या अमानुष हत्याकांडात निरपराध पर्यटकांचा बळी गेला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देश एकीकडे ...















