team
Jalgaon News: वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ, जिल्हा बँकेचा निर्णय
जळगाव : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतलेले आणि ...
सनातन बोर्ड स्थापन करण्याची धर्म संसदेत साधू-महंतांची मोठी मागणी
मुंबई : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभदरम्यान आध्यात्मिक नेते देवकीनंदन ठाकूर यांच्या नेतृत्वात सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी ‘सनातन धर्म संसद’ आयोजित करण्यात आली ...
Today’s horoscope, 28 Janeary 2025 । मेष राशीसह ‘या’ ४ राशींनाही मिळेल आज ही संधी, वाचा तुमचं भविष्य
मेष : कार्यक्षेत्रात कमीपणा जाणवेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. काही कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त घाई-गडबड होईल. नोकरीत बदली होण्याची शक्यता ...
दुर्दैवी ! तोल गेला अन् ज्ञानेश्वर पडला थेट पाचव्या मजल्यावरून, जळगावात हळहळ
जळगाव: रायसोनी नगरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, ...
Dharashiv News : पुलाखाली आढळले तीन मृतदेह; अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू
धाराशिव : जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावजवळील पुलाखाली तीन मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
‘वक्फ’ दुरुस्ती विधेयकाला ‘JPC’ची मंजुरी; १४ बदल स्वीकृत
संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देत एकूण १४ सुधारणा स्वीकारल्या आहेत. या विधेयकावर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात चर्चा होणार आहे. भाजप ...
Bhusawal : साकेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
भुसावळ : साकेगाव नजीक हायवेवर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका हरणाचा जागीच मृत्यू झाला. साकेगाव परिसरातील शिवारात हरणांचे कळप ...
Jabalpur crime: दोन कुटुंबांत हिंसक संघर्ष, काठ्या आणि तलवारींनी हल्ला, चार जणांची निर्घृण हत्या
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पाटण तहसीलमधील तिमरी गावात सोमवारी सकाळी घडलेल्या रक्तरंजित संघर्षाने संपूर्ण परिसर हादरला आहे. दोन कुटुंबांमधील वादाला हिंसक वळण लागल्याने चार ...
Uttarakhand: आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू, UCC चा ‘या’ गोष्टींवर होणार प्रभाव
Uttarakhand: उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा (UCC) लागू होणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील विविध धर्म, पंथ आणि जातींना समान कायदेशीर अधिकार मिळतील. यामध्ये काही ...
प्रेरणा देणारे नेतृत्व जगाला भारताकडून अपेक्षित – सरसंघचालक
मुंबई : “भारताने जगाचे नेतृत्व करावे यासाठी भारताची प्रतिक्षा सारे विश्व करतेय. भारताला इथवर नेण्यात अनेकांनी आपले समर्पण केले. समर्पण भावनेतूनच विश्वाला मार्ग दाखवायचा ...













