team
आमिर खान अवॉर्ड फंक्शनला का जात नाही? म्हणाला, कामगिरी नाही, पण…
बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान गेल्या काही काळापासून पडद्यावरून गायब आहे. मात्र, तो लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे. आमिर सार्वजनिक देखावा आणि ...
Dhule Crime : गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह दोघांना बेड्या, धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाक्यावर दोघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूसासह अटक केली. याप्रकरणी दोघांसह त्यांचा ...
Stock Market : शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात, निफ्टी 23,800च्या वर
Stock Market : गुरुवारी (२६ डिसेंबर) रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरवात सकारात्मक झाली आहे. सेन्सेक्सने 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह सुरुवात केली. निफ्टीही 100 ...
Jalgaon News: जळगावात डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटविला
Jalgaon Accident News: जळगावतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपघाताशी संबंधित ही बातमी असून याठिकाणी एका भरधाव डंपरने एका बालकाला चिरडल्याचा प्रकार घडला ...
वर्षाचे कॅलेंडर बदलताना स्वतःलाही बदलू या
नवे वर्ष सुरू झाले की आपण भिंतीवरचे कॅलेंडर बदलतो. आता त्याबरोबरच स्वतःलाही बदलण्याची वेळ आली आहे. आपण शांतपणे आपल्या वाईट सवयीची यादी केली तर ...
हिवाळ्यात रात्री पायात सॉक्स घालून झोपणं, आरामदायक की त्रासदायक?
Winter health tips थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेण्यासाठी अनेकजण रात्रीच्यावेळी स्वेटर, हातमोजे, पायमोजे घालून झोपतात. यामुळे, शरीराला उब मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते. हळूहळू ...
प्रत्येक भारतीयाच्या हृदयातला ‘अटल सेतू’
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज मला त्यांचे जीवन आणि त्यांचे योगदान स्मरण करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जनसंघ आणि नंतर भाजपा ...
‘एक देश एक निवडणूक’ विधेयकासाठी संयुक्त सांसदीय समितीची पहिली बैठक जानेवारीत
नवी दिल्ली : एक देश एक निवडणूक या विधेयकावर गठित करण्यात आलेल्या संयुक्त सांसदीय समितीची पहिली बैठक नवीन वर्षात म्हणजे ८ जानेवारीला होणार आहे. ...
Jalgaon Crime : हळदीच्या समारंभात गावठी कट्टा काढणाऱ्या तरुणाची धुलाई
जळगाव : मंगल कार्यालयात हळदीच्या कार्यक्रमात गावठी कट्टा काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त लोकांनी तरुणाला चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाजीनगरातील ...
ग्रामीण जनतेचा खर्च कशावर?
अन्न हा नेहमीच भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. अवघ्या दशकभरापूर्वीपर्यंत देशातील दारिद्र्यरेषा माणसाला एका दिवसात किती कॅलरीजची गरज आहे आणि त्यासाठी ...















