team
Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, जेएसी नेत्यांवर तोडफोडीचा आरोप
Allu Arjun :अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्सच्या घराबाहेर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली आणि निषेध केला. याप्रकरणी जेएसी नेत्यांवर तोडफोड केल्याचा आरोप असून ...
Warranty-Guarantee Difference: उत्पादनांवरील वॉरंटी गॅरंटी मध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर
Warranty-Guarantee Difference: तुम्ही एखादे उत्पादन खरेदी करता तेव्हा कंपनी काही उत्पादनांवर वॉरंटी देते आणि काही उत्पादनांवर गॅरंटी देते. पण तुम्ही कधी विचार केला आहे ...
Dhule Accident News: बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांचा अपघाती मृत्यू
धुळे : राज्यात रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात दुचाकी-चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघा ...
ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत
ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये अधिकारी पदाची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. ESIC ने विमा वैद्यकीय अधिकारी ...
महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर, जिल्ह्यातील मंत्र्यांना कुठली खाती? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. या खातेवाटपात काही महत्त्वाचे बदल आणि नियुक्त्या करण्यात आले आहेत. यात ...
हॉंगकॉंग येथील कंपनीची आर्थिक फसवणूक, धुळ्यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल !
धुळे : येथील आर्थिक गुन्हे शाखेने हाँगकाँग येथील सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीच्या 3 लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 3 कोटी ...
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यात खडाजंगी, वाचा काय म्हणाले?
महायुती सरकारच्या स्थापनेनंतरचं पहिलं हिवाळी अधिवेशन आज संपणार आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण ...
पैश्यांच्या हेराफ़ेरीत चर्चेत आलेल्या क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची अशी आहे कारकीर्द
रॉबिन उथप्पा हे भारतीय क्रिकेटमधील एक प्रतिभावान फलंदाज असून त्यांची क्रिकेट कारकीर्द खूपच उल्लेखनीय आहे. ते त्यांच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखले जातात. खाली त्यांच्या ...
Cricket News: रवींद्र जडेजा च्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाई पत्रकारांनी घातला वाद, वाचा काय आहे कारणं…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये होणार आहे, जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी एक ...















