team
जिल्हा वार्षिक योजनेत नाविण्यपूर्ण उपक्रमांसाठी स्पर्धा
जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विभागीय स्तरावर नाविण्यपूर्ण ...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातूनही साधक रवाना
जळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १७ ते १९ मे ...
Ambedkar Jayanti 2025: महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात, बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी – पालकमंत्री
Ambedkar Jayanti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क ...
Jalgaon News : सौर ऊर्जा योजनेसाठी केंद्र सरकारचे अनुदान, जिल्ह्यातील ४७ हजार प्रस्तावांना मंजुरी
जळगाव : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज अर्थात सौर ऊर्जा योजनेंतर्गत ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जात आहे. यात सौर ऊर्जा प्रकल्प ...
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ठार मारण्याची ई-मेलवर धमकी, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तिकडून जीवे ठार मारण्याची धमकी ई-मेलवर देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक ...
Shirpur Crime : गांजा तस्कर हादरले; 480 किलो गांजासह लाखांचा मुद्देमाल जप्त
Shirpur : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल ३३ लाख ६० हजारांचा ४८० किलो गांजा जप्त करीत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईने गांजा ...
लग्नाचं आमिष देऊन IPS अधिकाऱ्यानेच केला महिला डॉक्टरवर अत्याचार
Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने शुक्रवारी (११ एप्रिल) नागपूरमधील इमामवाडा ...
Murshidabad Violence : घरे जाळली, पाण्यात मिसळले विष,मुर्शिदाबादमधील हिंसाचारात ५०० हिंदूंचे पलायन
Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे झालेल्या भयावह हिंसाचारामुळे जवळपास ५०० हिंदूंनी येथून पळ काढत मालदा ...