team
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी ? सर्वोच्च न्यायालय करणार ‘या’ तारखेला सुनावणी
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. यानंतर, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु, निवडणुकीची शक्यता तूर्तास नाही. सर्वोच्च न्यायालयाने ...
Jalgaon Crime News : जळगावात पत्रकाराला दमदाटी, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
जळगाव : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात पत्रकार विक्रम कापडणे यांना महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी जात असताना सहाय्यक आयुक्त गणेश चाटे ...
कलियुगातील लग्नाशी संबंधित भगवान श्रीकृष्णाने केलेल्या ५ भविष्यवाण्या
Marriage in Kali Yuga : भगवान श्रीकृष्णांना युगपुरुष म्हटले जाते कारण द्वापर युगात जन्मलेले श्री कृष्ण आपल्या युगाच्या खूप पुढे बोलत असत. द्वापर युगातच ...
Allu Arjun : अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, उच्च न्यायालयात एफआयआर रद्दची याचिका
Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेत एका ...
Job Search Tips : नोकरीच्या शोधात आहात, अवलंबा ह्या महत्त्वाच्या टिप्स
Job Search Tips : आजच्या स्पर्धात्मक नोकरी बाजारात, योग्य नोकरी मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि पद्धत वापरणे खूप महत्त्वाचे आहे. नोकरी शोधण्याची प्रक्रिया काही सोपी ...
Forbes : फोर्ब्सच्या 100 महिलांमध्ये भारताच्या ‘या’ तिघींचा समावेश
Forbes :फोर्ब्सच्या जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली महिलांच्या यादीत भारताच्या तीन महिलांनी त्यांचे स्थान अबाधित ठेवले आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आणि ...
Accident News : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार, चालकाविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : तालुक्यातील विटनेर गावाजवळ झालेल्या एका ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात ...
Reliance Jio ने २०२५ नवीन वर्षाचे स्वागत रिचार्ज प्लॅन लाँच केले: फायदे, वैधता आणि बरेच काही
मुंबई : रिलायन्स जिओने आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धमाकेदार रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. नव्या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून जिओ ग्राहकांना २,०२५ रुपयात ग्राहकांना ४,३०० ...
श्रीमद्भगवद्गीता व आधुनिक व्यवस्थापन
महाभारतातील कौरव विरुद्ध पांडवांच्या कुरुक्षेत्रावरील युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. आध्यात्मिक आणि तात्विक पातळीवरही अनन्यसाधारण महत्त्व लाभलेला हा ग्रंथ व्यवस्थापकीय कौशल्याच्या ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : अक्षय अग्रवाल, भावेश पाटील तालुका पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : गिरणा पंपिंग येथील जुनी पाइपलाइन तसेच जलशुद्धीकरणातील साहित्य व भंगार चोरी प्रकरणी गुरुवार, १२ रोजी संध्याकाळी न्यायालयीन कोठडीतील संशयित अक्षय अग्रवाल तसेच ...















