team
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ठार मारण्याची ई-मेलवर धमकी, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तिकडून जीवे ठार मारण्याची धमकी ई-मेलवर देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक ...
Shirpur Crime : गांजा तस्कर हादरले; 480 किलो गांजासह लाखांचा मुद्देमाल जप्त
Shirpur : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल ३३ लाख ६० हजारांचा ४८० किलो गांजा जप्त करीत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईने गांजा ...
लग्नाचं आमिष देऊन IPS अधिकाऱ्यानेच केला महिला डॉक्टरवर अत्याचार
Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने शुक्रवारी (११ एप्रिल) नागपूरमधील इमामवाडा ...
Murshidabad Violence : घरे जाळली, पाण्यात मिसळले विष,मुर्शिदाबादमधील हिंसाचारात ५०० हिंदूंचे पलायन
Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे झालेल्या भयावह हिंसाचारामुळे जवळपास ५०० हिंदूंनी येथून पळ काढत मालदा ...
आयसीसीने सौरव गांगुलीवर सोपवली मोठी जबाबदारी
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच त्यांचा माजी सहकारी ...
Attack 26/11 : मुंबईवरील हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात ? एनआयए काढणार तहव्वूर राणाकडून सत्य
नवी दिल्ली : मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयए तहव्वूर राणाची कसून चौकशी करीत आहे. या हल्ल्याच्या कटात ...
… आता जळगाव जिल्हा बांगलादेशचा हिस्सा करणार का ?
चंद्रशेखर जोशी बांगलादेशी स्थलांतरितांचा उघड वावर जळगाव जिल्ह्यात असल्याचे एका मोठ्या कारवाईने समोर आले आहे. ‘तरुण भारत’ने याबाबत नेहमीच कटाक्षाने आवाज उठवला आहे. प्रशासकीय ...
Jalgaon News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट; केळी, मक्याचे नुकसान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पंचनामे करण्याचे निर्देश
Jalgaon News : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात शनिवारी (१२ एप्रिल) आणि जळगाव तालुक्यात रविवारी (१३ एप्रिल) आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान ...
लष्कराच्या मजबूत बंकरसाठी आता वापरणार बांबू, आयआयटी गुवाहाटीने विकसित केले मिश्रण
लष्कराचे बंकर आणि संरक्षण आश्रयस्थानांच्या बांधकामात पारंपरिकरीत्या वापरल्या जाणारे लाकूड, लोखंड आणि इतर घटकांची जागा घेऊ शकेल, असे बांबू आधारित मिश्रण भारतीय तंत्रज्ञान संस्था ...
आजचे राशीभविष्य १४ एप्रिल २०२५ : जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष : नोकरदार लोकांमध्ये काही कामांमध्ये आळस दिसून येईल. व्यवसायिकांच्या सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, स्वतःला स्पर्धेच्या भावनेपासून शक्य तितके दूर ...















