team

Ambedkar Jayanti 2025: महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात, बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी – पालकमंत्री

By team

‌Ambedkar Jayanti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क ...

Jalgaon News : सौर ऊर्जा योजनेसाठी केंद्र सरकारचे अनुदान, जिल्ह्यातील ४७ हजार प्रस्तावांना मंजुरी

By team

जळगाव : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज अर्थात सौर ऊर्जा योजनेंतर्गत ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जात आहे. यात सौर ऊर्जा प्रकल्प ...

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ठार मारण्याची ई-मेलवर धमकी, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल

By team

जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तिकडून जीवे ठार मारण्याची धमकी ई-मेलवर देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक ...

Shirpur Crime : गांजा तस्कर हादरले; 480 किलो गांजासह लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

Shirpur : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल ३३ लाख ६० हजारांचा ४८० किलो गांजा जप्त करीत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईने गांजा ...

लग्नाचं आमिष देऊन IPS अधिकाऱ्यानेच केला महिला डॉक्टरवर अत्याचार

By team

Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने शुक्रवारी (११ एप्रिल) नागपूरमधील इमामवाडा ...

Murshidabad Violence : घरे जाळली, पाण्यात मिसळले विष,मुर्शिदाबादमधील हिंसाचारात ५०० हिंदूंचे पलायन

By team

Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे झालेल्या भयावह हिंसाचारामुळे जवळपास ५०० हिंदूंनी येथून पळ काढत मालदा ...

आयसीसीने सौरव गांगुलीवर सोपवली मोठी जबाबदारी

By team

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच त्यांचा माजी सहकारी ...

Attack 26/11 : मुंबईवरील हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात ? एनआयए काढणार तहव्वूर राणाकडून सत्य

By team

नवी दिल्ली : मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयए तहव्वूर राणाची कसून चौकशी करीत आहे. या हल्ल्याच्या कटात ...

… आता जळगाव जिल्हा बांगलादेशचा हिस्सा करणार का ?

By team

चंद्रशेखर जोशी बांगलादेशी स्थलांतरितांचा उघड वावर जळगाव जिल्ह्यात असल्याचे एका मोठ्या कारवाईने समोर आले आहे. ‘तरुण भारत’ने याबाबत नेहमीच कटाक्षाने आवाज उठवला आहे. प्रशासकीय ...

Jalgaon News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट; केळी, मक्याचे नुकसान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पंचनामे करण्याचे निर्देश

By team

Jalgaon News : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात शनिवारी (१२ एप्रिल) आणि जळगाव तालुक्यात रविवारी (१३ एप्रिल) आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान ...