team
स्थगिती सरकार गेल्यानंतर महाराष्ट्राने गती आणि प्रगतीचं सरकार बघितलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : स्थगिती सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात गती आणि प्रगतीचं सरकार आलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. बुधवारी पार पडलेल्या महायूतीच्या संयुक्त पत्रकार ...
Jalgaon Crime : जळगावच्या गुन्हेगाराची जामिनावर सुटका ; पोलिसांनी लागलीच केले एमपीडीएअंतर्गत स्थानबध्द
जळगाव : वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि धोकादायक ठरू शकणारा योगेश उर्फ ऋतिक दिगंबर कोल्हे (३७, रा. आसोदा ता. जळगाव ) याला नागपूर ...
Chief Justice Of India : डीवाय चंद्रचूड यांच्या नंतर ‘हे’ असतील देशाचे नवीन सरन्याधीश
New Chief Justice Of India : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे.सध्याचे सरन्यायाधीश डीवाय ...
Jalgaon Crime News पोलिसात तक्रार दिल्याचा राग ; टोळक्याची तिघांना मारहाण
जळगाव : पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी या कारणासाठी १० जणांच्या टोळक्याने शिरसोली गावांत तिघांना शस्त्राने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. ही ...
समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात ! शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश ?
मुंबई : महाराष्ट्रातील IRS अधिकारी समीर वानखेडे राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्च्यांनी वेग धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात ...
Jalgaon News : ‘या’ कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी इतर कामे द्यावीत ; माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची मागणी
जळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत 55 वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी एक, दोन ,तीन क्रमांकाची कामे द्यावीत यासह विविध मागण्या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ...
कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेला नेता! ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. जम्मू-काश्मीर राज्यात ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले ...
Raver Crime News: रावेर पोलिसांनी रोखली गुरांची अवैध वाहतूक
रावेर : रावेर तालुक्यातील पाल येथील शेरी नाक्यावर अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांना रावेर पोलिसांनी ताब्यात घेत त्यातून ३३ म्हशींची सुटका केली. कत्तलीच्या ...
नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची वैधता कायम, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने, आपल्या बहुमताच्या निर्णयात, आसाममधील स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. भारताचे सरन्यायाधीश ...















