team

Jalgaon News : कृषी विभागाने जनजागृती मोहीम राबवावी : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना

By team

जळगाव : कृषी विभागाकडून योजनाविषयी जनजागृती मोहिम राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा ...

Nashik News : भुजबळ-जरांगे पाटलांच्या 44 समर्थकांवर गुन्हा दाखल!

By team

येवला : येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. रविवारी मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी ...

Bhusawal Crime News : परळीतील गुन्हेगाराकडून नऊ काडतुसासह कट्टा जप्त

By team

भुसावळ : भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त प कारवाई परळी (बीड) येथील ३१  वर्षीय तरुणाला नऊ जिवंत काडतूस ते व गावठी पिस्टलासह ...

RBI Action: चार सहकारी बँकांवर आरबीआयची मोठी कारवाई; यात तुमची बँक तर नाही ना ?

By team

Reserve Bank of India Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील काही बँकांसह एसजी फिनसर्व्ह लि. कंपनीवर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह ...

Bhusawal Movement : जादा वीज बिलांचा निषेध : वीज कार्यालयाला कुलूप

By team

भुसावळ : भुसावळ शहरातील वीज ग्राहकांना सातत्याने मिळणारे अवाजवी बिल व शेतकरी व वीज ग्राहकांची थट्टा चालवणाऱ्या निष्क्रीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यासाठी ऑल इंडिया संविधान ...

Atul Parchure : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

By team

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या वयाच्या ५७ व्या वर्षी  निधन झालं आहे. त्यांनी  मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ते ...

“प्रिय सलमान माफी मागावी…”, भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याचा सलमान खानला सल्ला

By team

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले. यानंतर या ...

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यातला वाद नेमका काय, जाणून घ्या

By team

Lawrence Bishnoi : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भरवस्तीत ...

अभिमानास्पद ! ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी भारताला ‘IAF’चा जागतिक अंतराळ पुरस्कार

By team

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने अंतराळ संशोधनात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) द्वारे भारताला प्रतिष्ठित जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर ...

Shirpur News : जय बालाजी… लक्ष्मी रमणा गोविंदा… च्या जयघोषात… श्री बालाजी रथोत्सव

By team

शिरपूर :  ‘श्री व्यंकट रमणा…गोविंदा…, श्री भगवान बालाजी की जय’ असा भक्तिभावाने जयघोष करीत भाविकांनी श्रद्धेने श्री बालाजींचा रथ ओढला.  प्रति तिरुपती श्री बालाजी ...