team

Jalgaon News :विकासाच्या दिशेने मजबूत पाऊल, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘काँक्रीट रस्ता विकास प्रकल्पाचे’ भूमिपूजन

By team

राज्य शासनाच्या हायब्रीड अॅन्युटी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे रस्ते केवळ वाहतुकीचे साधन नसून गावाचा आत्मविश्वास वाढवणारे माध्यम आहेत. ‘रस्ते म्हणजे विकासाची रक्तवाहिनी असून, ...

Jalgaon News : जळगावात मराठा उद्योजक महाअधिवेशनाचे आयोजन, नवउद्योजक घडवण्याचा संकल्प

By team

जळगाव : येथील मराठा समाजातील लघु ते मोठ्या स्तरावरील उद्योजकांची साखळी निर्माण करून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी उद्योगाच्या म ाध्यमातून स्वावलंबी बनावे, यासाठी मराठा उद्योजक ...

Pachora Crime : पिंपरीतील मोटारसायकल व मोटार चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By team

Pachora : मोटारसायकल चोरी व पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या पिंपरी येथील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. सचिन बापूराव पाटील (वय २९) ...

Jal Jeevan Yojana : जलजीवन योजनेच्या कामांचा वेग मंद; मार्चअखेर २१ कोटींचा निधी वितरित

By team

Jal Jeevan Yojana : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य शासनांतर्गत जलजीवन योजनेंतर्गत काम केले जात आहे. मात्र, जलजीवन योजनेच्या कामांचा वेग अतिशय ...

Health Tips in Summer: उन्हाळ्यात कूल आणि फीट राहायचंय? मग, जाणून घ्या काय करावे आणि काय करु नये

By team

Summer Health Tips: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. त्यात जळगावाच्या तापमानाने (jalgaon temperature today) एप्रिल महिन्यातच ४४ अंशाचा टप्पा गाठला ...

26/11 Attack : एनआयएने केलेल्या चौकशीत तहव्वुर राणाचे अनेक खुलासे, म्हणाला…

By team

26/11 Attack : अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले आहे आणि एनआयए त्याची चौकशी करत आहे. एनआयएने केलेल्या सुरुवातीच्या चौकशीत राणाने अनेक ...

one side love : एकतर्फी प्रेमातून प्रियकराने घेतला प्रेयसीचा बदला, पाठवलं असं काही…

By team

one side love : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, ही म्हण एका माणसाने खरी ठरवली ज्याने आपल्या प्रेयसीकडून ब्रेकअपचा बदला घेतला, पण ...

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

By team

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत आतापर्यंत एकूण तीन दहशतवादी मारले गेले आहेत. ...

Jalgaon News : जिल्ह्यात तीन महिन्यात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मार्चमध्ये २७ जणांनी मृत्यूस कवटाळले

By team

Jalgaon News : जिल्ह्यात नापिकी, कर्जबाजारीपणा, बँक तसेच सावकारी तगादे आदी कारणांमुळे नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्येच तब्बल ६७शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. यात एका शेतकरी ...

आजचे राशीभविष्य १२ एप्रिल २०२५ : जाणून घ्या तुमचं भविष्य

By team

मेष : नोकरदार लोकांमध्ये काही कामांमध्ये आळस दिसून येईल. व्यवसायिकांच्या सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, स्वतःला स्पर्धेच्या भावनेपासून शक्य तितके दूर ...