team
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घेतोय शेवटचा श्वास : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : आगामी काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूका जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांकडून जाहीर सभा घेण्यात येत असून पंतप्रधान ...
Amalner Crime News : क्षुल्लक कारणाने अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचे पाऊल, गळफास घेत केली आत्महत्या
अमळनेर : आईने बाजारात सोबत नेले नाही या क्षुल्लक करणापोटी १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिळोदे येथे गुरुवार १२ ...
हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही कोणत्या लोकांचा मृत्यू होत नाही; याची माहिती तुम्हाला असायलाच हवी
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि नियमित व्यायाम नसणे यामुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. त्यामुळे अनेकांचा जीवही जातो. अत्यंत धडधाकट माणसंही चालताबोलता जातात. त्यामुळे अनेकांना धक्का ...
Jalgaon Crime News : गळफास घेत तरुणाने संपवली जीवन यात्रा
जळगाव : येथील तांबापुरा परिसरातील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत जीवन यात्रा संपविल्याची घटना शुक्रवार, १३ रोजी पहाटे २ ते ३ वाजे दरम्यान उघडकीस ...
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्यास प्रारंभ : आमदार सुरेश भोळे यांनी केली होती सूचना
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातांवर नियंत्रण राहावे याकरिता आमदार सुरेश भोळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून महामार्गावर गतिरोधक टाकण्याची ...
केंद्र सरकारच्या निर्णयाने निश्चितपणे महाराष्ट्रातील शेतकरी सुखावेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखावून जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा, सोयाबिन आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ...
Jalgaon News : संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र ; वृद्धांच्या हस्ते महाआरती
जळगाव : शहरातील अनाथ व बेघर असलेल्या महिला व पुरुषांसाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून गणपतीची महारती करून जिल्हा ...
Soygaon Crime News : वृद्ध दाम्पत्याला मारहाण ; ५० हजाराचा ऐवज लंपास
सोयगाव : मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द दाम्पत्याला जबर मारहाण करीत घरातील ५० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवार .१० मध्यरात्री १ ...
शेतकऱ्यांना वीज मोफतच! सौर कृषिपंपांतून शेतकऱ्यांना मिळणार वीज विक्रीचे उत्पन्न; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...















