team
जळगाव जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणाच्या २३१.१९ कोटींच्या कामांना मंजुरी : मंत्री अनिल पाटील
जळगाव : जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी २४४ कामांना २३१.१९ कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल ...
जिल्हास्तरीय शांतता बैठक : शांततेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या; पालकमंत्र्यांचे आवाहन
जळगाव : गणपती उत्सव असो की मिरवणूक असो या गर्दीमध्ये साप सोडून काही जण गोधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वानी सावध राहिले ...
आदिवासी बांधवांना पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही
आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्यात ...
पाकिस्तानसोबत अखंड चर्चेचे युग संपले, शेजारी देशाविषयी भारताची भूमिका स्पष्ट : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
पाकिस्तानसोबत चर्चा करू, द्विपक्षीय चर्चा होईल, वगैरे शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. पाकिस्तानसोबत चर्चेचे युग आता संपले आहे; कारण या देशात भारतविरोधी धोरण म्हणून दहशतवादाचाच ...
Jalgaon Crime News : बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
जळगाव : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...
Cattle Census : जिल्ह्यासह देशभरात होणार २१ वी पशुगणना, या दिवशी होईल शुभारंभ
जळगाव : राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने शेतकऱ्यांकडे असलेले गोवंशीय, म्हैसवर्गीय तसेच शेळी मेंढी आदि दुग्धोत्पादन तसेच शेतीपयोगी कामात येणाऱ्या पशुधनाची गणना १९१९ ...
मुख्यमंत्रीपदावरुन मविआतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर! ठाकरेंना हवी सुत्रं, नाना पाटोले म्हणाले, “विषयच संपला… “
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा वादंग सुरु झाल्याचे पुढे आले आहे. एकीकडे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राज्याची सूत्रे द्यायची आहेत, असं वक्तव्य ...
संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक सरसंघचालकांच्या उपस्थितीत पडणार पार, अनेक महतवाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
केरळच्या पलक्कड येथे शनिवार, दि. ३१ ऑगस्ट पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय (३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) अखिल भारतीय समन्वय बैठक आयोजित केली ...
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र पुढची ५० वर्षे पहिल्या क्रमांकावर, १ लाख रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालघर : वाढवण बंदरामुळे पुढची ५० वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी मागितली माफी, काय म्हणाले ते जाणून घ्या
अलीकडेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल माफी ...















