team
तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या कारण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजात… करण्याचा प्रयत्न करत आहात : फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
यवतमाळ : बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या ...
पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत ...
देशात ६ जी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकार ऍक्टिव्ह मोडवर; केंद्रीय मंत्र्यांनी टेलिकॉम कंपन्यांना आवाहन
देशात ६जी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे. दूरसंचार सेवा प्रदात्यांसह सल्लागार समितीच्या दुसऱ्या बैठकीत ...
महायुती सरकारमध्ये गुन्हेगारांना कडक शासन होणारच..!
जळगाव : महाराष्ट्रात बदलापूर आणि इतर ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात महायुती सरकारने कडक पावले उचलून आपले कार्य तत्पर पद्धतीने केले आहे. तरीही विरोधक ...
महाविकास आघाडीतर्फे काळ्याफिती लावून निषेध आंदोलन
जळगाव : बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचारा विरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु माननीय न्यायालयाने बंद ठेवू नये ...
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे काळ्या फिती लावून आंदोलन
पाचोरा : बदलापुर घटनेच्या निषेधार्थ शहरात काँग्रेससह शिवसेना उबाठा गट यांनी भर पावसात काळ्या फिती लावून आंदोलन केले. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली ...
शक्ती कायदा मंजूर करून घेण्यासाठीही… ” : उपमुख्यमंत्री अजित पवार
यवतमाळ : महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. शनिवारी यवतमाळ येथे महिला सशक्तीकरण ...
Jalgaon Crime News : डोळ्यात मिरची पावडर टाकून ऑफिसमधून चोरला लाखाचा मुद्देमाल
जळगाव : शहरातील जळगाव-भुसावळ महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या प्रेमचंदनगर भागातील एका सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफीसममध्ये अज्ञात व्यक्तीने मालकाच्या डोळ्यात मिरचीची ...
प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’!
अमरावती : बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात ...















