team
‘जिहादींना भारतात येऊ देऊ नये’, बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्राला आवाहन
भोपाळ : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) गुरुवारी केंद्र सरकारला तेथील हिंदूंचे रक्षण करण्याचे आणि निर्वासितांच्या वेषात ‘जिहादी’ ...
भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या हालचालींना वेग
मुंबई : बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद्यांचे हिंसक आंदोलन सुरु असतानाच भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे. भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीचा ...
ठरलं ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, सरकारच्या चाव्या काँग्रेसच्या हातात, तर शरद पवार…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला सर्व तयारी वेळेवर पूर्ण करायची आहे. याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली ...
वक्फ बोर्डाला छत्रपती संभाजीनगरात दणका! कब्जा केलेल्या मैदानावर होणार फुटबॉल स्टेडियम!
छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्ड राज्यातील आणि देशातील जमीनींवर तसेच वास्तुस्थळांवर दावा करत आहेत.याचपार्श्वभूमीवर नुकतेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला सुनावले होते. त्यानंतर ...
“वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना…”; केशव उपाध्येंची टीका
मुंबई : अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते ...
ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरला भेटल्यानंतर जॉन अब्राहम का होतो आहे ट्रोल?
नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम बुधवार 7 ऑगस्ट रोजी दुहेरी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मनू भाकरला भेटून रोमांचित झाला. आपल्या चाहत्यांसह अविस्मरणीय क्षण ...
बांगलादेशात हिंदूंनाच केले टार्गेट! ४०० कट्टरपंथींनी केली हिंदूंची घरे उध्वस्त!
ढाका : बांगालदेशात अराजकतेच्या परिस्थितीत आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशी हिंदूंना टार्गेट (Hindu Target) केले जात आहे. तब्बल २४ हिंदूंना जाळण्यात आले होते. अशातच आता पुन्हा ...
बांगलादेशात झालेल्या हिंसाचारामुळे पाकिस्तानातील हिंदूंनी घेतला मोठा निर्णय!
अमृतसर : पाकिस्तानात आजही अनेक हिंदू नागरिक आहेत. सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अमानुष आन्याय आत्याचार सुरू आहे. याचेच पडसाद पाकिस्तानात दिसू लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानातील ...
उद्धव ठाकरेंवर मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारी उभं राहण्याची वेळ!
मुंबई : मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारात उभं राहण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली. उद्धव ...















