team
विधानसभा निवडणूक: मतदारांची संख्या वाढली, लाखोंनी मतदार वाढले, नवी यादी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन सुधारित मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. यादीत ७.३ लाख मतदार वाढले आहेत. ...
वक्फ बोर्ड कायद्याच्या दुरुस्तीची गरज का? विरोधकांच्या विरोधाचे कारण काय?
नवी दिल्ली : वक्फ बोर्डाला दिलेले अमर्यादीत अधिकार कमी करून आपली व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकार वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणार आहे. यामध्ये मुस्लिम ...
खुशखबर : आता तुम्ही एकावेळी 5 लाख रुपयांपर्यंत UPI पेमेंट करू शकता
नवी दिल्ली : आता UPI द्वारे एकावेळी 5 लाख रुपयांपर्यंतचा कर भरता येतो, सध्या ही मर्यादा 1 लाख रुपये आहे. चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांचे ...
जळगाव शहरातून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा होणार सुरू ; मंत्री खडसेंना आश्वासन
भुसावळ : जळगाव विमानतळावरून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे ...
ऑलिम्पिकमध्ये फोगटचे काय झाले? विनेशच्या डॉक्टरांनी सांगितले की, तिचे वजन अचानक कसे वाढले ?
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ७ ऑगस्टचा दिवस एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाच्या लढतीत सहभागी होणारी कुस्तीपटू विनेश फोगट या स्पर्धेतून बाहेर फेकली ...
विभव कुमारला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने दिला ईडीला वेळ
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी ...
महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातून लोक होत आहेत गायब, एका महिन्यात 5 बेपत्ता…
पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुका सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येथे महिनाभरात पाच जण अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. यामध्ये महिला, ...
धरणगाव, जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार : मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
जळगाव : जळगाव व धरणगाव तालुक्यातील 51 गावांमध्ये सौर पथ दिवे व हाय मास्ट बसविण्यासाठी 101 कामांकरिता तब्बल 10 कोटी 10 लाखांचा निधी ठक्कर ...















