team
‘अंधश्रद्धा आहे, पण श्रद्धा कधीच आंधळी नसते’ : संघप्रमुख मोहन भागवत
1857 नंतर इंग्रजांनी पद्धतशीरपणे देशवासीयांचा त्यांच्या परंपरा आणि पूर्वजांवरचा विश्वास कमी करण्याचा कट रचला, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी ...
“२०४१ पर्यंत आसाम बनेल मुस्लिमबहुल राज्य”; हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा
दिसपूर : “आसाममधील मुस्लिमांची लोकसंख्या येत्या काही वर्षांत खूप वाढणार आहे. त्यामुळे २०४१ पर्यंत आसाम मुस्लिम बहुल राज्य होईल.” असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता ...
हिंदूंच्या आस्थेसोबत तडजोड नाहीच, योगी आदित्यनाथ यांचे आदेश
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकांना त्यांचे नाव लावण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी दिला आहे. त्यामुळे उत्तर ...
पूजा खेडकरच्या आईने शेतकऱ्यांकडे दाखवलेले पिस्तूल पोलिसांनी केले जप्त
पुणे : कागदपत्रांमध्ये बनावटगिरी केल्याच्या आरोपाने घेरलेल्या आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला ज्या पिस्तुलाने धमकावले होते ते पिस्तूल पोलिसांनी ...
काश्मीर खोऱ्यात 500 स्पेशल पॅरा कमांडो तैनात, दहशतवाद्यांचा करणार खात्मा
जम्मू प्रदेशात उच्च प्रशिक्षित पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी लक्षात घेता, भारतीय लष्कर गुप्तचर माहिती आणि सुरक्षा आवश्यकतांनुसार या प्रदेशात आपल्या तैनातीमध्ये फेरबदल करणार आहे. संरक्षण ...
दलालाच्या मदतीने १० ते २० हजारात बांगलादेशींची भारतात घुसखोरी?
बांगलादेशी घुसखोरांना सीमेवरून बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी राज्यातील दलाल प्रति व्यक्ती १०,००० ते २०,००० रुपये आकारत आहेत, असा आरोप ह्निवट्रेप अचिक नॅशनल मूव्हमेंट (HANM) ...
छत्रपती शिवरायांचा ‘वाघाचा पंजा’ लंडनहून ३५० वर्षांनंतर महाराष्ट्रात परतला
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघाचा पंजा तब्बल 350 वर्षांनंतर महाराष्ट्रात परतला आहे. या वाघाच्या पंजाने जनरल अफजलखानचा वध केल्याचे मानले जाते. वास्तविक, ते ...
केजरीवाल यांच्या प्रकृतीबद्दल नायब राज्यपाल चिंतेत, मुख्य सचिवांना लिहिले पत्र
नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र ...
‘मविआ’त समसमान जागावाटपाच्या सूत्राला काँग्रेसकडून सुरुंग, विधानसभेला सर्वाधिक जागांवर दावा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांत समसमान जागावाटप व्हावे, यादृष्टीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करीत असताना, काँग्रेसने ...
राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या निधनानंतरही थांबली नाहीत पावले, इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ आला; अमेरिकेच्या अहवालात समोर
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनानंतर इराणमधील सत्ता जरी बदलली असली तरी त्याचे हेतू बदललेले नाहीत. नवे अध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियान यांच्या कार्यकाळातही इराण आपल्या ...















