team
धक्कादायक : कमळगाव शिवारात तीन बालकांचा मृत्यू, एक अत्यवस्थ
अडावद, ता. चोपडा : येथून जवळ असलेल्या कमळगाव, ता. चोपडा येथील शेत शिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणाने अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘नमो महासन्मान निधी’ची प्रतीक्षा
जळगाव : राज्य शासनाने पीएम किसानच्या धर्तीवर गतवर्षी २०२३ मध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेव्दारे पहिला हप्ता नोव्हेंबर, तर दुसऱ्या ...
चीन आणि पाकिस्तानसह अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी मालदीवपासून हाकेच्या अंतरावर भारत उभारणार एअरबेस
नवी दिल्ली : अरबी समुद्रात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आणि शेजारी, विशेषत: मालदीवसारख्या देशांवर आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला ...
उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातग्रस्तांना संघ स्वयंसेवकांचा मदतीचा हात
उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचा गुरुवार, दि. १८ जुलै रोजी अपघात झाला. यात एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून २० ...
सीएम योगींच्या निर्णयाला ऑल इंडिया मुस्लिम जमातचे समर्थन
कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दुकानदारांना त्यांच्या नावाचे फलक लावण्यास सांगण्यात आले आहे. इस्लामिक संघटना ऑल इंडिया मुस्लिम जमातने या ...
पूजा खेडकरवर UPSC कडून मोठी कारवाई
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा ...
अंमली पदार्थ तस्करीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका, श्रीनगरमध्ये ‘मानस’चा आरंभ : अमित शहा
नवी दिल्ली : “अंमली पदार्थांची तस्करी नार्को टेररशी जोडली गेली आहे. अंमली पदार्थांपासून मिळणारा पैसा हा देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका बनला आहे. त्यामुळे ...
पवारांच्या नादी लागून जरांगे भरकटले! कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडा; अमित साटम यांचा जरांगेंना सल्ला
मुंबई : शरद पवारांच्या नादी लागून मनोज जरांगे भरकटले आहेत. त्यामुळे कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडा, असा सल्ला भाजप नेते अमित साटम यांनी मनोज ...
हवामान बदलाचे पृथ्वीच्या हालचालीवर दुष्परिणाम,या कारणांमुळे पृथ्वी झाली स्लो अन् दिवस झाले मोठे !
वॉशिंग्टन : हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा परिणाम पृथ्वीच्या हालचालीवरही होत आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाचा बर्फ वेगाने वितळत ...
आसाममध्ये राज्य मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द
नवी दिल्ली : आसाम सरकारने राज्य मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५ रद्द केले असून हे दोन्ही कायदे आता आसाम रिपीलिंग बिल २०२४ ...















