team
‘तुम्ही जे काही आहात, तिथेच राहा…’, चारधाम यात्रा थांबली
डेहराडून : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे प्रशासनाने रविवारी चारधाम यात्रा 2 दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. खराब हवामानाचा परिणाम लक्षात घेता चार धाम यात्रेवर बंदी घालण्यात ...
पुरीत भगवान जगन्नाथ रथयात्रेत भाविकांचा उत्सहात सहभाग
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेला मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून लाखो भाविक पुरीत पोहोचले आहेत आणि भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान ...
कपड्यांच्या शोरूममध्ये पेट्रोल बॉम्ब फेकून गोळीबार, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील गांधी चौकात असलेल्या मालू कापड दुकानाच्या शोरूमवर अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. या घटनेत दुकानात काम ...
महुआ मोईत्राच्या अडचणीत पुन्हा वाढ, आता याप्रकरणी गुन्हा दाखल
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 79 अंतर्गत, म्हणजेच महिलेच्या ...
‘आयुष्मान कार्ड’ असलेल्यांसाठी मोठी भेट देण्याची तयारी
नवी दिल्ली : ‘आयुष्मान कार्ड’ असणाऱ्यांसाठी मोठी बातमी. जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुमच्या घरातील कोणी आजारी पडल्यास तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत ...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास : खा. स्मिता वाघ
जळगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास होतो, नेतृत्व घडण्यासाठी मदत होते आणि सामाजिक भान निर्माण होते असे प्रतिपादन खा.स्मिता वाघ ...
जळगावातून अनिल देशमुखांचा मोठा दावा, वाचा काय म्हणाले…
जळगाव : राज्यात महाविकास आघाडी एकोप्याने विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु, आगामी काळात विधानसभेत शंभर टक्के ...
रुग्ण सेवेतून मिळते आत्मिक समाधान – पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधी : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानून समाजातील गरजू रुग्णांना आणि डोळ्यांच्या संपूर्णपणे मोफत ऑपरेशनसाठी नेहमी आपण प्राधन्य दिले असून त्यासाठी नेहमीच मदतीचा ...
वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा सन्मान
जळगाव : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झाल्यावर भविष्याचा कल ओळखून आणि ...
Crime : विद्यार्थ्याने चाकू घेऊन वर्गातच केला शिक्षेकेचा खून
आसाममधील शिवनगर जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षेकेची हत्या केली. एक दिवसापूर्वीच शिक्षकेने त्याला अभ्यासासाठी शिवीगाळ केल्याचे कळते. आसाममधील शिवनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली ...















