team
सरसंघचालकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक; विविध विषयांवर होणार चर्चा.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक येत्या १२, १३, १४ जुलै रोजी रांची येथे आयोजित करण्यात आली आहे. मे-जूनमध्ये ...
रोहित शर्मा हा टी-२० चा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार : देवेंद्र फडणवीस
मुंबई : रोहित शर्मा हे टी-२० चे जगातील यशस्वी कर्णधार आहे. त्यांनी उत्तम कॅप्टनच्या परंपरेला चार चांद लावले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...
मिरवणूकीच्या बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते! नितेश राणेंची रोहित पवारांवर टीका
मुंबई : मिरवणूकीतील खेळाडूंच्या बसवर टीका करणारे सायंकाळी फोटो काढण्यासाठी रोहित शर्माच्या मागे पळत होते, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी रोहित पवारांवर केली ...
ब्रिटनच्या निवडणुकीत ‘या’ हिंदुद्वेषी नेत्याचा पराभव; भारतीय वंशाच्या सोनिया कुमार यांनी केला पराभव
लंडन : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांचा पाठिंबा मागणारे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार मार्को लाँगी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मजूर पक्षातील ...
आता शेतकऱ्यांना दिवसा होणार वीज उपलब्ध ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई : १८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे कृषी फीडर सोलरवर जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...
NEET PG 2024 परीक्षेची नवीन तारीख जाहीर, या दिवशी दोन फेऱ्यांमध्ये परीक्षा होणार
एनईईटी पीजी २०२४ परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाली आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेला आधीच्या तारखेला बसायचे होते ते ही सूचना पाहू शकतात. एनटीए ने एनईईटी ...
मेक इन इंडियामुळे भारतीय लष्कराला मोठे बळ; देशात १.२७ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीचे उत्पादन
नवी दिल्ली : २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात १.२७ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे तयार करण्यात आली आहेत. हा संरक्षण उत्पादनातला नवा ...
लवकरच बेस्ट कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी समिती स्थापन : उदय सामंत
मुंबई :“बेस्ट कर्मचार्यांची सरळ सेवा भरती, पदोन्नतीसह रखडलेल्या अन्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल,” अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, ...
४ भारतीय जाणार अंतराळात; आकाशापासून ते पाताळापर्यंत तिरंगा फडकवण्यासाठी शास्त्रज्ञ तयार
नवी दिल्ली : भारत २०२५ पर्यंत अंतराळात आणि खोल समुद्रात पहिली मानव मोहीम पाठविण्याची तयारी करत आहे. भारताच्या गगनयान या मानवी अंतराळ मोहिमेसाठी चार ...
दहशतवादाच्या आश्रयदात्या देशांना एकटे पाडण्याची गरज : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : “दहशतवादाला सुरक्षित आश्रय देणार्या देशांना आता एकाकी पडावे लागणार आहे. कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने ...















