team
“राहुल गांधी, यांनी भारतीय लष्कराला राजकारणात ओढू नये”; हवाई दलाच्या माजी प्रमुखांनी काँग्रेसला सुनावलं
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी गुरुवार, दि.४ जुलै २०२४ अग्निपथ योजनेबद्दल खोट्या अफवा पसरवल्याबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल ...
जळगाव: रविवारी पोलीस शिपाई भरतीची होणार लेखी परीक्षा
एम. जे. कॉलेजमध्ये सकाळी आठ वाजता हजर होणे आवश्यक. जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात विविध संवर्गातील १३७ जागांच्या पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र उमेदवारांची ...
लवकरच जगन्नाथ पुरी मंदिराचा खजिना उघडणार? सरकारने नवीन समिती स्थापन केली
जगन्नाथ मंदिराच्या रत्नांच्या भांडारात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी तयार करण्यासाठी ओडिशाच्या मोहन माझी सरकारने एक नवीन समिती स्थापन केली आहे. ओडिशात नुकत्याच झालेल्या लोकसभा ...
महाराष्ट्र विधान परिषदेतून आज १५ आमदार निवृत्त!
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतून १५ सदस्य (आमदार) निवृत्त झाले आहेत. गुरुवार, दि. ४ जुलै रोजी त्यांना निरोप देण्यात आला. ...
खांडव्यात एटीएसची मोठी कारवाई, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी पिता-पुत्राला अटक
खांडवा : मध्य प्रदेशातील खांडवा शहरातील गुलमोहर कॉलनीत छापा टाकून दहशतवादी विरोधी पथकाने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एक अल्पवयीन ...
सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी; प्रविण दरेकर
मुंबई: सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय असून गतीने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी. जरी ते चालक टेक्निकल असले तरी त्यांचे अधिकार असलेले ...
राहुल गांधीच्या फोटोला ‘विश्व हिंदू परिषदे’कडून जोडे मारो आंदोलन
जळगाव : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाला हिंसक म्हणत हिंदू समाजाचा अपमान केला आहे. याविरोधात विश्व हिंदू परिषदेतर्फे काँग्रेस ...
सुधा मूर्ती यांचे संसदेतील पहिले भाषण सोशल मीडियावर व्हायरल , लोकांनी केले जोरदार कौतुक
नवी दिल्ली : सुधा मूर्ती यांनी नुकतेच संसद भवनात पहिले भाषण केले. त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोकांना खूप ...
Jharkhand : हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. आज संध्याकाळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी त्यांचे वडील ...
जगात अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारत मजबूत होऊ नये असे वाटते : आरएसएस प्रमुख मोहन भागवत
ऋषिकेश : मोहन भागवत म्हणाले की, काही शक्ती आमच्यात फूट पाडू इच्छित आहेत. जगात अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारताने मजबूत होऊ नये असे ...















