team
महिलेचा विनयभंग करणऱ्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी सकल हिंदु समाजाने पोलीस आयुक्तांना केली
ठाणे : ठाण्याच्या हाजुरी भागात विशिष्ट समाजाकडून धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने कारस्थाने सुरु आहेत. कायद्याचे भय नसलेल्या समाजाकडून मंदिरांचीही विटंबना केली जात आहे. असा ...
Mobile Number Port : ७ दिवसांची प्रतीक्षा, उद्यापासून लागू होणार नवा नियम
जे वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर पोर्ट करतात त्यांच्यासाठी ट्रायकडून नवीन नियम लागू केला जात आहे. हा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. ...
दोघे मित्र एकाच वेळी सर्वाच्च स्थानी : एक लष्कर तर दुसरा नौदल प्रमुखपदी होणार विराजमान
नवी दिल्ली: ३० जूनपासून भारतीय लष्करात मोठे बदल होणार आहेत. उपेंद्र द्विवेदी हे नवे लष्करप्रमुख असतील. यासह, भारतीय लष्कराच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल ...
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांसोबत ‘मन की बात मध्ये ‘; ‘या’ मुद्द्यांवर केली चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून दि. ३० जून २०२३, रविवारी देशवासीयांना संबोधित केले. लोकसभा निवडणुकीत विक्रमी तिसऱ्यांदा ...
पासपोर्ट सेवा केंद्रांत भ्रष्टाचार; सीबीआयचे ३३ ठिकाणी छापे
मुंबई : सीबीआय’ने मुंबईतील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात शनिवारी मुंबई आणि नागपूरमधील ३३ ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी ३२ जणांविरोधात ...
जीएमसीत सर्पदंश झालेल्या तरुणाला मिळाले जीवदान
जळगाव : सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाला यश आले आहे. यशस्वी उपचार करणाऱ्या ...
मोबाईल चोरट्यास एलसीबीद्वारे अटक : धरणगाव पोलिसात केले दाखल
धरणगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात एलसीबीने जळगाव शहरातील एका संशयित चोरट्याला अटक केली आहे. त्याला पुढील तपासाकामी ...
Bulldozer Baba : योगी यांच्यानंतर शिंदे बनले ‘बुलडोझर बाबा’, ते कसे जाणून घ्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवे नाव मिळाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच आता एकनाथ शिंदे यांनाही ‘बुलडोझर बाबा’ म्हटले जात आहे. ...
शासनाकडून अनुदान मंजूर, केवायसीअभावी २९९ कोटी रूपये वितरणाविनाच पडून
जळगाव : जिल्ह्यात २०१९ पासून पावसाने सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली होती. दरम्यानच्या काळात शासनस्तरावरून नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या संबधीत बैंक खात्यावर वर्ग होत होते. २०२२ ...
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय विनाविलंब : ‘तुम्ही-आम्ही आणि नवे फौजदारी कायदे’ परिसंवादात सुर
जळगाव : देशात अस्तित्वात येत असलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांना न्याय मिळण्यास विलंब होणार नाही, असा सुर ‘तुम्ही-आम्ही आणि नवे फौजदारी कायदे’ या विषयावर ...















