team

संजय राऊत यांनी शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यांचे केले खंडन ; अद्याप जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे केले स्पष्ट

By team

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवू इच्छित आहे, परंतु शिवसेना-यूबीटी इतक्या जागा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते. याबाबत शिवसेना-उबाठा ...

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन : बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

By team

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ९ कोटी ३० ...

आगामी ५ दिवस राज्यात धो-धो पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती?

By team

जळगाव । यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वी दाखल होऊनही त्यानंतर पावसाला अनुकूल वातावरण नसल्याने पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी थांबवली आहे. शेतकरी ...

पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय ; देशात सार्वजनिक परीक्षा कायदा लागू

By team

नवी दिल्ली । NEET आणि UGC-NET परीक्षांवरील वादाच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशात पेपर लीक विरोधी कायदा लागू केला आहे. सरकारने शुक्रवारी ...

योगदिनाला पंतप्रधान मोदींनी जगाला ‘योग’ मंत्र दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By team

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माणसाला निरोगी ठेवणारा योग मंत्र जगाला दिला आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुंबई ...

काँग्रेस, उद्धव आणि पवार एकत्र विधानसभा निवडणूक लढवणार ?

By team

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीचे नेते उत्साहात आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा ...

उच्च न्यायालयाने सीएम केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला दिली स्थगिती

By team

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी (20 जून) राऊस एव्हेन्यू कोर्टातून ...

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पुन्हा दिल्लीत पोहोचल्या, 15 दिवसांत त्यांच्या दुसऱ्यादा भारत दौरा

By team

नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आल्या आहेत. नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यापूर्वी त्या ...

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एआयचा उपयोग करणार : देवेंद्र फडणवीस

By team

मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका ...

“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्यानेच मुलगा आमदार “;अमित ठाकरेंनी कोणावर केला पलटवार ?

By team

मुंबई : वरळीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. तेव्हा त्यांना काहीही वाटलं नाही, असा पलटवार मनसे नेते अमित ठाकरे यांनी ...