team
महायुतीत पडणार चौथा वाटा ? ‘राज’कीय संघर्ष अटळ? विधानसभेला मनसेला हव्यात ‘इतक्या’ जागा ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई आणि एमएमआर परिसरातील जागांची संख्या जास्त आहे. राज्याच्या ...
जळगाव शहर नागरी सुविधांपासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटातर्फे विविध मागण्या
जळगाव : शहरातील, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे व इतर नागरी सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आली ...
भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा : विश्व हिंदू परिषद जळगाव शाखेची मागणी
जळगाव : जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारला कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद जळगाव ...
मुलीने गोमती नदीत मारली उडी , तिला वाचवण्यासाठी आलेला तरुणच..
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मंगळवारी रात्री 12 वर्षीय मुलीने पुलावरून गोमती नदीत उडी मारली. यानंतर एका मुलाने मुलीला ...
रामनगरीच्या सुरक्षेत होणार वाढ….अयोध्येची सुरक्षा एनएसजी कमांडो च्या हाती : ब्लॅक कॅट कमांडो तैनात
एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) हब रामनगरीमध्ये बांधण्यात येणार आहे. दहशतवादाचा धोका आणि त्याचा सामना कसा करायचा याबाबत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अयोध्येत ...
चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी 12 जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी ...
खळबळजनक ! ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या; जामनेर तालुक्यातील घटना
जामनेर : मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा ...
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मराठ्यांनी एकजूट कायम ठेवण्याचे केले आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत ...
‘२०२२ मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर…’ असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ...
केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा, ‘उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आमच्या संपर्कात आहेत’
केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आमच्या ...















