team

पाकिस्तानात बसलेल्या अबूला मानले गुरू, श्रीलंकेत घेतले प्रशिक्षण… काय होती ISIS च्या दहशतवाद्यांची योजना?

By team

नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद येथून 4 ISIS दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याने मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अटक करण्यात आलेल्या चार ...

‘त्यांचे सरकार 7 जन्मातही बनणार नाही’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला

By team

महेंद्रगडमधील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी देशाची फाळणी केली. आता उरलेल्या भारतावरही पहिला हक्क मुस्लिमांचाच आहे असे इंडिया आघाडीचे लोक म्हणू ...

मोदीजी जिंकतील अन् इथे शेअर मार्केट होईल ‘टेक ऑफ’

By team

नवी दिल्ली : निफ्टी 50 ने आज 23 मे रोजी 1 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि 22,800 ची नवीन पातळी गाठली. बीएसई सेन्सेक्सनेही 700 हून ...

तिहेरी अपंगत्व असणाऱ्या भारतीय तरुणाने केला ‘माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प’ सर 

By team

पणजी: गोव्यातील 30 वर्षीय टिंकेश कौशिक याला एका खाजगी अपंगत्व हक्क गटाने समुद्रसपाटीपासून 17,598 फूट उंचीवर असलेल्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा जगातील पहिला ...

जुन्या वादातून तरुणाला आयुष्यातून उठवलं; चार संशयितांना अटक

By team

जळगाव : जुन्या वादातून सात जणांनी किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल ...

धर्माच्या आधारे मुस्लिम आरक्षण संपवणार : अमित शहा

By team

भाजप धर्माच्या आधारे मुस्लिम आरक्षण संपवणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नाही. त्यांनी काँग्रेस ...

निकालाच्या दिवशी भाजप आणि शेअर बाजार दोन्ही जल्लोष करणार ; मोदींची गॅरंटी

By team

नवी दिल्ली :  4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात काय घडेल, शेअर बाजार नवीन उंची गाठेल की बाजार घसरणार? हा प्रश्न ...

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By team

नागपूर :  जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वंश ...

दुष्काळात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करावी : मुख्यमंत्री शिंदे

By team

महाराष्ट्रातील दुष्काळाचे कारण देत महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू ...

राहुल गांधींनी केलेल्या खालच्या जातींच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला पकडले कोंडीत

By team

काँग्रेस सरकारच्या काळात ही व्यवस्था खालच्या जातींच्या विरोधात असल्याचे त्यांनी एका बैठकीत मान्य केले. आता राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप आणि पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला ...