team
लहान मुलाने केले असे काही की पंतप्रधान मोदींनी मंचावरून केले कौतुक
जौनपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी आहे की लहान मुलेही त्यांचे चाहते आहेत आणि त्याचे उदाहरण जौनपूरमधील रॅलीत पाहायला मिळाले, जिथे एका लहान मुलाने ...
चांद्रयान 4 : इस्रोतर्फे तयारीस वेग.. चंद्र मोहिमेबाबत शास्त्रज्ञांनी दिली माहिती
नवी दिल्ली : भारताने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला होता. आता इस्रोचे शास्त्रज्ञ चांद्रयान-4 वर वेगाने काम करत ...
सहाव्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी पुन्हा बिहारमध्ये येणार,या दोन जिल्ह्यात होणार सभा
बिहार : 16 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकीच्या वातावरणात 4 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बिहारमध्ये आले होते. त्यांनी जमुई ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली, पोलिसांना काय सापडलं?
नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आज नगरच्या निलगिरी हेलिपॅडवर दाखल झाले तेव्हा पोलिसांनी आपोआप त्यांच्या ...
राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार: गिरिराजसिंह यांचा प्रचारसभेतून आरोप
राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देशाबद्दल मुळीच प्रेम नाही. देशावासीयांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. यावेळी काँग्रेसला ४० पेक्षाही कमी जागा मिळतील. ...
महाराष्टात लवकरच बरसणार पावसाच्या सरी, हवामान विभागाचा अंदाज
जळगाव : उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून सकाळी ढगाळ ...
तुम्ही CAA रद्द करू शकत नाही : पंतप्रधान मोदी
आझमगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), काश्मीर आणि हिंदू-मुस्लिम या ...
कर्जबाजारी नातवाने आजी सोबत केले असे काही… अवघ्या चार तासात एलसीबीने केली अटक , जळगावातील घटना
जळगाव : कर्ज फेडण्यासाठी पैसे देत नसल्याने नातवाने ८० वर्षीय आजीचा खून करुन तिचा मृतदेह गोणपाटमध्ये भरुन ठेवल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ...
निवडणुकीनंतर फोनचा रिचार्ज ‘इतक्या’ रुपयांनी महागणार
सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु असून मात्र निवडणुकीनंतर सर्वसामान्यांचा फोनचा रिचार्ज महागणार आहे. टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन वाढवण्याच्या तयारीत असून तब्बल २५ टक्क्यांनी बिल ...














