team
Jalgaon News: यॅलेसेमियासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे माहीरचा झाला पुनर्जन्म
जळगाव : यॅलेसेमियासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे माहीरचा पुनर्जन्म झाला असल्याची भावना माहीरची आई तबसूम तडवी यांनी व्यक्त केली. नुकताच जागतिक थैलेसेमिया दिवस साजरा झाला. ...
केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पुढील कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘फक्त 5 वर्षांसाठी नाही तर…’
महाराष्ट्र : तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक देणार हजारो नोकऱ्या, जाणून घ्या SBI चा हायरिंग प्लान
SBI: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या बँकेत कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी ...
मेष, वृषभ,कर्क, या राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, जाणून घ्या बाकीच्या राशींसाठी काय आहे खास
मेष: धृती योग तयार झाल्याने प्रवास आणि पर्यटन व्यवसायात लाभाचा कल पुढे जाईल. व्यावसायिकाला स्वत:ला आणि व्यवसायाला नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ...
खरेदीचा विचार करताच त्याची जाहिरात आपल्या फोनवर का दिसू लागते? कसे टाळावे
अनेकवेळा तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हाही आम्ही एखादी वस्तू विकत घेण्याचे ठरवतो किंवा कोणाला त्याबद्दल सांगू तेव्हा त्या उत्पादनाच्या जाहिराती आमच्या फोनवर दिसू ...
तर आपण सर्वानी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करावे : शरद पवार
बीड : मनोज जरांगे पाटील जर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असतील, तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद ...
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी करीना कपूरला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
करीना कपूरच्या चित्रपट कारकिर्दीच्या दृष्टीने चांगले वर्ष जात आहे, परंतु ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. अभिनेत्रीने जुलै 2021 मध्ये तिचे ‘करीना कपूर खानचे प्रेग्नन्सी ...
शेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात १७ केंद्रांवर होणार ज्वारी खरेदी
जळगाव : शासनाने रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचे परवानगी दिली आहे. यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश काढले आहेत. बाजारभावापेक्षा जादा भावाने ...
भाकरी खायची भारताची अन् चाकरी करायची पाकिस्तानची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई : निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. ‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची अन् ...
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 50 जागाही जिंकता येणार नसल्याचा दावा
कंधमाळ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागाही जिंकता येणार नाहीत आणि निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचा दर्जाही मिळणार नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ...














